३००० कोटींचे धन जनतेला परत करणार ; पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमधील गरिबांचे लुटलेले व अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केलेले तब्बल ३००० कोटींचे धन आम्ही जनतेला परत करणार आहोत. हे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही कायदेशीर पर्यायांचा शोध घेत आहोत, असे पंतप्रधान…