आजपासून राज्यातील गावोगावी रास्ता रोको
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सुरु आहे. तर सरकारने एकदिवसीय अधिवेशन घेऊन आरक्षणाचा प्रश्न निकाली लावल्याचा दावा केला जात आहे. मात्र, मनोज जरांगे…