राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थी विनापरीक्षा पास; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा
मुंबई दि.०३ एप्रिल : राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शालेय शिक्षण विभागाने मोठी घोषणा केली आहे.या घोषणेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तर पालकांना आश्चर्याचा धक्का बसला…