ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

students

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

पुणे : वृत्तसंस्था जी आणि आयआयटी परिक्षेची पुर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार खेड तालुक्यातून समोर आला आहे. खेड तालुक्याच्या कडूस येथील दक्षणा फाऊंडेशनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून…

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य मंडळातर्फे दुष्काळसदृश भागांतील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार दहावी, बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांना पात्रतेची आवश्यक…

मोठी बातमी : जेएनयूमध्ये दोन गटात जोरदार राडा ; विद्यार्थी जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. शुक्रवारी मध्यरात्री विद्यार्थ्यांच्या दोन गटात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. डाव्या आणि…

विद्यार्थी गुणवत्तेसोबतच शाळा समृद्धीसाठी प्रयत्नशील : अरबाळे

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या शाळेप्रती असलेल्या उत्तरदायित्वच्या भावनेतून शाळांच्या विकासासोबतच स्पर्धात्मक वातावरणातूनच विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आणि आनंददायी वातावरण निर्मितीसाठी मुख्यमंत्री माझी…

हजारो विद्यार्थी उतरले रस्त्यावर : वाहतूक केली ठप्प

बीड : वृत्तसंस्था राज्यातील अनेक विद्यार्थी आज देखील नोकरीपासून वंचित आहेत. त्यात्त २०२३ ची तलाठी भरती परीक्षा रद्द करून ती ४५ दिवसांच्या‎आत एमपीएससीमार्फत घ्यावी. या मागणीसाठी मंगळवारी‎ दि.१६ जानेवारी रोजी स्पर्धा परीक्षेची करणाऱ्या…

विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होण्यासाठी विज्ञान प्रदर्शन महत्वाचे !

अक्कलकोट : प्रतिनिधी क्रिडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व विज्ञान प्रदर्शन यामधून विदयार्थ्यांचा शारिरीक,बौध्दिक व व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते, असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक मनिषा फुले यांनी केले.…

शाळेतील विद्यार्थी घेणार ‘भगवद्गीतेचा’ अभ्यास : ‘या’ सरकारने घेतला निर्णय !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गुजरात सरकारने शुक्रवारी 'भगवद्गीता' या विषयावरील पुरवणी पाठ्यपुस्तक प्रकाशित केले जे पुढील शैक्षणिक वर्षापासून सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले जाईल. विद्यार्थ्यांना भारताच्या समृद्ध, वैविध्यपूर्ण…

एरंडाच्या बिया खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा !

सोलापूर : प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी (पटेल वस्ती) येथील जिल्हा परिषद शाळेमधील २० विद्यार्थ्यांनी काजू समजून एरंडाच्या बिया खाल्ल्यामुळे त्यांना मळमळ व उलटीचा त्रास होत असल्याने शाळेचे शिक्षक धनसिंग चव्हाण व पालकांनी १४…
Don`t copy text!