मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्याची पुन्हा लॉकडाऊनकडे वाटचाल सुरु झाली आहे. काही जिल्ह्यात लॉकडाऊन लागले आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसने वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता दोन आठवड्यांसाठी पक्षाचा जनता दरबार दोन आठवड्यांसाठी स्थगित केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संकल्पनेतून पक्षाचे मंत्री दर आठवड्याला जनता दरबार घेतात, यात ते जनतेच्या प्रश्नांची निराकरण करतात.
Breaking
- अवकाळी गारपीट आणि वादळी पावसाने राज्यातील शेतकरी चिंतेत !
- गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्री फडणवीस यांचा महत्वाचा संकल्प !
- ‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणी राज्य सरकारने मोठा निर्णय
- बारामती पोटनिवडणुकीत संभ्रम; ‘पवार गट लढला नाही तर आम्ही मैदानात’ ; काँग्रेसचा इशारा !
- महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरची चर्चा का? ठाकरेंना पुन्हा धक्का देणार शिंदे?
- गुढीपाडव्याचा जल्लोष राज्यभर; शोभायात्रा, ढोल-ताशा आणि भगव्या रंगात महाराष्ट्र रंगला !
---Advertisement---






