ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने परिस्थितीनुसार घ्यावा – शिक्षणमंत्री

 

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार १ मार्चपासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

 

ज्या शाळांमध्ये कोरोना प्रादुर्भाव आढळून आला आहे, तिथे आवश्यक स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्याबाबत स्थानिक प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!