ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मैंदर्गीच्या विकासासाठी धडपणारा नेता : महेश शावरी

माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख आपली वाणी, विचार, आणि कर्मानीच होते.ही खरी गोष्ट आहे.अशाच वाणी, विचार आणि चांगल्या कर्माने पुढे येत असलेले खंबीर नेतृत्व म्हणजे युवा नेते महेश शावरी. तसे…

राज्यात पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरणार

मुंबई,दि.१७ : पोलीस शिपाई संवर्गातील 12 हजार 528 पदे 100 टक्के भरण्यात येत आहेत. यासंदर्भात वित्त विभागाच्या 4 मे 2020 च्या शासन निर्णयातून सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व…

ईज ऑफ डुईंग बिजनेस अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करा – ठाकरे

मुंबई दि. १७ - संपूर्ण देशात महाराष्ट्र सर्व गुंतवणूकदारांसाठी पहिल्या पसंतीचे राज्य आहे. राज्याचा हा लौकीक कायम राखण्यात ईज ऑफ डुईंग बिजनेस महत्वाची भूमिका बजावत आहे. आपले राज्य उद्योग क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे राहण्यासाठी ईज…

पावसामुळे अक्कलकोट ते सिंदखेड रस्त्याची लागली वाट

अक्कलकोट, दि.१७ : पावसामुळे सध्या अक्कलकोट तालुक्यातील सिंदखेड ते अक्कलकोट रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे त्यामुळे मोटयाळ आणि सिंदखेड ग्रामस्थांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे अंतर फक्त पाच किलोमीटरचे असून याकडे…

दुधनी येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेला प्रारंभ

अक्कलकोट, दि.१६ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी परिषदेच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा दुधनी येथे शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत दुधनी…

सोलापूरच्या बोरामणी विमानतळाच्या जमीन संपादनासाठी ५० कोटींचा निधी

मुंबई, दि. १५: सोलापूर शहरालगतच्या बोरामणी विमानतळासाठी ३४ हेक्टर खासगी जमिनीच्या संपादनासाठी ५० कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्याचे आदेश देत विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या वन विभागाच्या ३२ हेक्टर जमिनीची निर्वनीकरण प्रक्रिया तातडीने…

कुरनूर धरण व एकरुख योजनेचे मूळ श्रेय तानवडेंनाच !

अक्कलकोट, दि.१२ : सध्या अक्कलकोट तालुक्यात उजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद सुरू आहे पण कुरनूर धरण आणि एकरुख  योजनेचे मुळ श्रेय हे स्व.आमदार बाबासाहेब तानवडे यांनाच जाते.सुप्रमासुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिली आहे,असे…

स्थगिती उठविण्यासाठी २१ सप्टेंबरला अक्कलकोट बंदची हाक

अक्कलकोट,दि.१५ :  अक्कलकोट तालुका सकल मराठा समाजाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत २१ सप्टेंबरला शहर आणि तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.याद्वारे सरकारवर दबाव आणून सुप्रीम कोर्टातील स्थगिती उठविण्याचा निर्धार पदाधिकारी व नेते मंडळींनी…

अक्कलकोटमध्ये आत्मनिर्भर स्वनिधी योजनेला प्रारंभ

अक्कलकोट, दि.१६: संचारबंदीच्या काळात मोडकळीला आलेल्या पथ विक्रेत्यांना दिलासा देण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पुरवठा तातडीने करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू केली…
Don`t copy text!