या सरकारचा कारभार म्हणजे ‘घोषणा थांबणार नाही अन् अंमलबजावणी होणार नाही : देवेंद्र फडणवीस
मुंबई : सरकारच्या वर्षपुर्तीनिमित्त मोठा गाजावाजा करून प्रकाशित केलेले पुस्तक 'महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही' हे पुस्तक वाचले की लक्षात येते, या सरकारचा कारभार म्हणजे 'घोषणा थांबणार नाही अन् अंमलबजावणी होणार नाही’ असा आहे…