ध्यास विश्वसार्ह बातमीचा

या सरकारचा कारभार म्हणजे ‘घोषणा थांबणार नाही अन् अंमलबजावणी होणार नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई : सरकारच्या वर्षपुर्तीनिमित्त मोठा गाजावाजा करून प्रकाशित केलेले पुस्तक 'महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही' हे पुस्तक वाचले की लक्षात येते, या सरकारचा कारभार म्हणजे 'घोषणा थांबणार नाही अन् अंमलबजावणी होणार नाही’ असा आहे…

तुमचं आव्हान मी स्वीकारतो, मला पाडून दाखवा…अजितदादांचं मुनगंटीवारांना थेट चॅलेंज

मुंबई : विधिमंडळाच्या दोन दिवसाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनात काही मुद्द्यांवरुन सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात चांगलीच जुगलबंदी झाल्याचे पाहायला मिळाली. त्यात सुधीर मुनगंटीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार…

राजा उदार झाला, हाती भोपळा आला…..शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई । राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आजही विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात खडाजंगी पाहायला मिळली. दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला पुन्हा एकदा…

जिल्ह्यातील दस्तांचे स्कॅनिंगचे काम पूर्णत्वाकडे

सोलापूर : राज्य शासनाने राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व मूळ दस्ताऐवजांचे (अभिलेखे) स्कॅनिंग करण्याचे काम हाती घेतले आहे. सोलापूर जिल्ह्यात भूमी अभिलेख खात्याकडे असलेले सर्व मूळ दस्तऐवज (अभिलेखे) आणि तहसील…

अक्कलकोट तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीबाबत तहसीलदारांनी दिल्या ‘या’ सूचना

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून या निवडणुका चुरशीच्या होत असतात याकरिता सर्व आर .ओ. व झड .ओ. यानी पारदर्शक व काटेकोर नियमाप्रमाणे निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पाडाव्यात अशा सूचना तहसीलदार अंजली मरोड…

वटवृक्ष देवस्थानचे भक्तनिवास आजपासून भाविकांच्या सेवेत 

अक्कलकोट (प्रतिनिधी) कोरोना महामारीच्या संसर्गामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेले येथील मैंदर्गी गाणगापुर रोड वरील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे भक्त निवास आज देव दीपावलीच्या शुभमुहूर्तावर देवस्थानच्या वतीने भाविकांच्या सेवेत…

फडणवीसांनाच महाराष्ट्रात आणीबाणी लागू व्हावी, असे वाटतंय ; संजय राऊत

मुंबई : महाराष्ट्रात अघोषित आणीबाणीसारखं वातावरण आहे, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. दरम्यान, या वक्तव्याचा शिवसेनेचे संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनाच महाराष्ट्रात…

एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ ; जाणून घ्या नव्या किंमती

नवी दिल्ली:  तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असणाऱ्या आयओसीने दिलेल्या माहितीनुसार, १४.२ किलो वजनाचा गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. तर ५ किलोच्या गॅसच्या…

मोठी बातमी : ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण सोडत निवडणुकीनंतरचं !

मुंबई । राज्यातल्या ३४ जिल्ह्यांमधल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. मात्र, राज्य सरकारने एका महत्त्वाच्या निर्णयात बदल केला आहे. त्यामुळे सर्व गाव-खेड्यांवर याचा परिणाम…

पेट्रोल-डीझेलचे दर जाहीर ; ‘हा’ आहे आजचा दर

मुंबई : तेलाच्या किमतीत किरकोळ घसरण होत आहे. मात्र असे असूनही पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर ठेवला आहे. मागील सलग आठव्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. त्याआधी १५ वेळा झालेल्या…
Don`t copy text!