ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

उमराणी बंधाऱ्यात पाणी रोखल्याचा आरोप; सोलापूरच्या नऊ गावांवर पाणीटंचाईचे सावट

सोलापूर : वृत्तसंस्था कर्नाटककडून पाणी अडवण्यात येत असल्याच्या आरोपामुळे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. उजनी धरण येथून सोडण्यात आलेले पाणी भीमा नदीवरील उमराणी गावाजवळील नव्या बंधाऱ्यात…

धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार ; करुणा मुंडेंचा मोठा दावा !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था धनंजय मुंडे यांच्या आमदारकीबाबत औरंगाबाद खंडपीठात सुरू असलेल्या सुनावणीत मोठी घडामोड होण्याची शक्यता असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. “धनंजय मुंडे यांची आमदारकी १०० टक्के रद्द होणार,” असा ठाम दावा…

धक्कादायक : भाचीच्या लग्नाच्या दिवशी मामाचा धक्कादायक मृत्यू !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था गंगापूर तालुक्यातील उत्तरवाडी येथे भाचीच्या लग्नाच्या दिवशीच मामाचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ पसरली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव कल्याण दगडू कलापुरे (वय 48) असून, ते समृद्धी महामार्गावर…

राज्यसभेचा खेळ सुरु: आठवले ठरले, उर्वरित जागांवर दिल्लीत जोरदार तणाव

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी मतदान 16 मार्च रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे सहा दिवस उरल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या कोट्यातील चार जागांसाठी उमेदवार ठरवण्याच्या पार्श्वभूमीवर…

अजितदादांच्या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास नकार:रोहित पवारांचा पोलिसांसोबत वाद !

मुंबई : वृत्तसंस्था अजितदादा पवार विमान अपघात प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आज रोहित पवार यांचा FIR दाखल करून घेतला नाही, ज्यामुळे राजकीय वर्तुळात वाद उफाळून आला आहे. रोहित पवार, अमोट मिटकरी, अजित दादां आणि शरद पवार यांच्या काही…

मराठा आरक्षणासाठी नवीन समिती स्थापन, जरांगे पाटलांचा सरकारला उपोषण इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत सरकारने विलंब केल्याने नाराजी व्यक्त करत, मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जून महिन्यात पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे. जर विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले…

देशाची राजधानी हादरली : पतीकडून पत्नी व तीन चिमुकल्यांची निर्घृण हत्या !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाची राजधानी दिल्ली येथे बुधवारी सकाळी घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. उत्तर-पश्चिम दिल्लीतील चंदन पार्क परिसरात एका तरुणाने धारदार चाकूने पत्नी आणि तीन लहान मुलींची निर्घृण हत्या केली. या…

‘मनपा विकासासाठी की नमाजासाठी?’ ; मदरसे बंद करण्याची मंत्री राणेंची मागणी

मालेगाव : वृत्तसंस्था राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी मालेगाव महापालिकेत नमाज पठणाच्या मुद्द्यावरून तीव्र टीका केली आहे. निवडणुकीपूर्वी काही पक्ष “जय भीम-जय मीम” म्हणतात; मात्र निवडणुकीनंतर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विसरतात, असा आरोप…

भाजप-काँग्रेस संघर्ष तीव्र; तुषार दामगुडे- हनुमंत पवार वाद मारहाणीपर्यंत पोहोचला

मुंबई : वृत्तसंस्था भाजपचे पदाधिकारी तुषार दामगुडे आणि काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार  यांच्यात सोमवारी झालेल्या वादाचा पडसाद मंगळवारी राजकीय वर्तुळात जाणवला. सोमवारी दोघेही एका मराठी वृत्तवाहिनीवर राजकीय चर्चासत्रात सहभागी झाले होते. परत…

रोहित पवार सुरू करणार ‘जनता दरबार’; अजित पवारांचा लोकसंपर्काचा वारसा कायम

मुंबई : वृत्तसंस्था दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाची शैली जपण्याचा निर्णय आमदार रोहित पवार यांनी घेतला आहे. विधानसभेत भावनिक क्षण अनुभवलेल्या रोहित पवार आता दर मंगळवारी ‘जनता दरबार’ आयोजित करून जनसामान्यांच्या समस्या जाणून…
Don`t copy text!