ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

उन्हाळ्यात हेल्दी राहण्याकरिता चविष्ट कांजी प्या !

महाराष्ट्रात गेल्या चार दिवसापासून तापमान वाढले असून यंदाच्या उन्हाळ्यात हेल्दी राहण्याकरिता जीवनशैलीबरोबरच योग्य आहाराची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील उष्णतेमुळे आपल्याला जास्त घाम येतो, त्यामुळे…

मंत्री राणेंचे हिंदुना आवाहन : धर्म विचारुनच कुठल्याही दुकानातून सामान विकत घ्या !

मुंबई  : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीमधील मंत्री नितेश राणे यांनी आता जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळल्यानंतर शुक्रवारी केलेल्या एक वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. “हिंदुंनी…

अक्कलकोट येथे जैन समाजाबांधवांनी काढला निषेध मोर्चा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी जैन धर्म आणि समाजावर वारंवार होणारे अन्याय दूर करण्यासाठी अक्कलकोट शहर व तालुका सकल जैन समाजाच्यावतीने शुक्रवारी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला जैन बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला. थोरल्या जैन…

श्री.स्वामी समर्थ पतसंस्थेच्या चेअरमनपदी सिद्धाराम अंबिगेर

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी येथील श्री स्वामी समर्थ प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सिद्धाराम अंबिगेर तर व्हाईस चेअरमनपदी महेश हंचाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गुरुवारी,नूतन संचालक मंडळाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी…

मेंढपाळाच्या मुलाने मारली यूपीएससीत बाजी !

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील कोल्हापुर येथील एका मेंढपाळाच्या मुलाने यूपीएससी परीक्षेत मोठे यश मिळवले आहे. अत्यंत बिकट परिस्थितीत बिरदेव सिद्धापा डोणे याने यूपीएससीमध्ये देशात 551 वा क्रमांक मिळवला. वयाच्या 27 व्या वर्षी त्याने हे…

गोव्यात मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून उभारले श्री स्वामी समर्थ मंदिर

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी स्वामी भक्तीचा प्रचार आणि प्रसार दिवसेंदिवस सर्वत्र वाढतच चालला आहे.या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्यामध्ये साखळी तालुक्यातील फणसवाडी नाव्हेली येथे २ कोटी…

लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींसाठी मोठी योजना सुरु केली होती आता पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महिला व बाल…

अक्कलकोट तालुक्यात धरण असूनही पाण्याचे दुर्भिक्ष !

अक्कलकोट : मारुती बावडे यावर्षी कुरनूर धरण मृतसाठ्यात गेल्याने पाणीटंचाईची समस्या प्रकर्षाने जाणवू लागली आहे. यातच आता धरणाची क्षमता कमी आणि वाटेकरी जास्त अशी स्थिती निर्माण झाल्याने भविष्यकाळात अक्कलकोट तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष…

मुंबईत निघाला जैन समाजाचा विराट मोर्चा

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई येथे विलेपार्ले पूर्व येथील नेमिनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या आवारातील ९० वर्षे जुने जैन चैतालय या मंदिरावर महापालिका प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने तोड कारवाई केली. यामुळे जैन धर्मीय व्यथित…

पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअर व कुटुंबाच्या आरोग्यासाठी “प्रतिबिंब” प्रतिष्ठान मदत…

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील गरजूl पत्रकारांच्या मुला-मुलींचे शिक्षण,कला,क्रीडा,संशोधन क्षेत्रात करिअर व्हावे यासाठी तसेच पत्रकारांच्या कुटुंबांच्या आरोग्य विषयक समस्या दूर करण्यासाठी "प्रतिबिंब प्रतिष्ठान" आवश्यक ते सहाय्य करणार…
Don`t copy text!