Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अध्यात्म
जनसेवेसाठी समर्पित अन्नछत्र मंडळ: ५० लाखांची जीवनावश्यक किट्स पूरग्रस्तांना !
अक्कलकोट : प्रतिनिधी
येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे जिल्हाधिकारी-…
तुळजाभवानी यात्रेकरूंना प्रसाद वाटपाचा शुभारंभ : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सेवाभावी…
अक्कलकोट :प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अमोलराजे भोसले मित्र मंडळ व परिवार अक्कलकोट…
स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची पूरग्रस्तांना सगळ्यात मोठी मदत !
अक्कलकोट : प्रतिनिधी
येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यांच्या वतीने जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या आवाहनानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमध्ये बाधित नागरिकांना जीवनावश्यक धान्य शिधा किट सुमारे…
मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावा : मराठयांना दिला महत्वाचा मंत्र !
बीड : वृत्तसंस्था
देशभरात आज दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असून आज बीडच्या नारायण गडावर मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात हजारो मराठा बांधवांनी हजेरी लावली. प्रकृती खराब असतानाही…
आपण आपल्या प्रिय बापूंचे ; पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. त्यांनी यावेळी, “भारत स्वावलंबी आणि विकसित भारताचे स्वप्न…
अतिवृष्टीचा मोठा फटका : तब्बल २८३ तलाव, बंधारे फुटले !
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु असून आता अहिल्यानगर जिल्ह्यात दि.14 पासून अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतीपिकांसह रस्ते, वीज, आणि बंधाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. 12…
शरद पवारांनी दिल्या राज्य सरकारला महत्वाच्या सूचना !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील मराठवाड्यासह अनेक भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत. उभ्या पिकांसह शेतातील…
सीना नदीच्या महापुराचा कहर: परिवाराचे जीवन उघड्यावर, संसाराची उध्वस्त कहाणी
सोलापूर : वृत्तसंस्था
“मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा” या कुसुमाग्रजांच्या ओळींची सजीव प्रतिमा सध्या सीना नदीच्या काठावर दिसून येते आहे. महापुराच्या तडाख्याने घरे-दारे, शेतं-शिवार वाहून गेली; पण संयम, जिद्द आणि संघर्षाची मशाल घेऊन…
तब्बल १५ वर्षांनी झाला शिष्यवृत्ती योजनेत मोठा बदल !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनुसूचित जातींतील नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या सुवर्णमहोत्सवी आदिवासी पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती योजनेतून वगळून केंद्र सरकारची पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. केंद्र…
मुसळधार पावसाने शेतकरी उपाशी अन जिल्हाधिकाऱ्यांचा नृत्याचा व्हिडिओ व्हायरल !
धाराशिव : वृत्तसंस्था
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, धाराशिव, बीड, सोलापूर या भागातील शेतकरी आणि सामान्य नागरिक मोठ्या संकटात आहेत. शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, जनावरे मृत्युमुखी पडली…