ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

प्रेरणादायी

महत्वाची बातमी : आता इंग्रजी येत नाही तर नोकरी नाही; नीती आयोगाचा धक्कादायक अहवाल

मुंबई : वृत्तसंस्था अनेकांच्या मनात इंग्रजीची भीती असते. इंग्रजी येत नाही, याची भीती इतकी खोलात जाते की नोकरी देखील यामुळे मिळत नाही. आता याचसंदर्भात एक अहवाल आला आहे. हा अहवाल नीती आयोगाचा आहे. यात इंग्रजीमुळे अनेकांना नोकरी मिळत नाही,…

अक्कलकोटच्या जनतेने विकास कामांना दिला कौल

अक्कलकोट, वृत्तसंस्था निवडणूक काळात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केलेला नियोजनबद्ध प्रचार,लाडकी बहीण योजनेचा परिणाम, मागच्या पाच वर्षात भाजपने  केलेली विकास कामे लक्षात घेता पुन्हा एकदा कल्याणशेट्टी यांच्यावर तालुक्यातील…

‘या’ दिवशी प्रदर्शित होणार “धर्मवीर – २” चित्रपट !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून "धर्मवीर - २" चित्रपटाची जोरदार तयारी सुरु झाली असून आता लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहून "धर्मवीर - २" ह्या ९ ऑगस्टला प्रदर्शित…

अखेर मुहूर्त आला : उद्या राज्यात येणार विमानाने वाघनखे

सातारा : वृत्तसंस्था छत्रपती शिवरायांची बहुप्रतिक्षित वाघनखे अखेर विशेष विमानाने उद्या महाराष्ट्रात येणार आहेत. त्यानंतर ती साताऱ्यात आणण्यात येणार असून दि. 19 जुलैला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य सोहळा होणार…

माणुसकीने दिला होतकरू मुलांना आधार !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी माणूसकी फाउंडेशनच्या वतीने अक्कलकोट शहर व परिसरातील गरीब मुलांना सामाजिक बांधिलकीच्या नात्याने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आजच्या या स्पर्धेच्या युगात हे विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी…

कारल्याची शेती करून घ्या चांगले उत्पन्न

भारतीय शेतकरी पारंपारिक पिकांपासून दूर जाऊन भाजीपाला लागवड करून चांगला नफा कमावत आहेत. कमी वेळात जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना भाजीपाला पिकवणे आवडते आणि त्यात ते यशस्वीही होतात. यापैकी एक कारला आहे, ज्याची मागणी बाजारात नेहमीच…

वंदे मातरम् आणि भारत माता की जयच्या घोषणांनी निनादला जपान ; दिवसभराच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस…

टोकियो, 23 ऑगस्ट : जपान दौऱ्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मान्यवरांच्या भेटी घेतल्या आणि दिवसभराच्या घडामोडी संपत असताना भारताने चंद्रावर पाऊल ठेवले, तो क्षण जपानमधील भारतीयांसोबत आनंदाने साजरा केला.…

चंद्रयान मोहिमेचे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उत्स्फूर्त…

मुंबई दि. २३: भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, त्यामुळे चंद्रयानाचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरले आहे, या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

मैत्रीतच जीवनाचे खरे रहस्य !

मैत्री हे असं नातं आहे, जे माणसाच्या सुख-दु:खांच्या काळात नेहमी बरोबर असतं.अशाच मैत्रीला सलाम करणारा दिवस म्हणजे ‘फ्रेंडशिप डे’. आता यामध्ये एखाद्या मुलामुलींमध्ये मैत्री असू शकते.एखाद्या स्त्री-पुरुषांमध्ये मैत्री असू शकते.दोन…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरड कोसळलेल्या इर्शाळवाडी येथे ठोकला दिवसभर तळ ; स्वत:च केले बचाव…

मुंबई, दि. २० : विधानभवनातले कामकाज संपवून बुधवारी सायंकाळी नियंत्रण कक्षातून राज्यातल्या मुसळधार पावसाचा आढावा घेतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इर्शाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याचे नेतृत्वच केले.…
Don`t copy text!