Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
शेतातील झटका तारेने घेतला एकाच परिवारातील पाच जणांचा जीव !
जळगाव : वृत्तसंस्था
राज्यातील जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथे रस्त्याला लागून असलेल्या शेता मध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला.याचा मृत्यू विजेच्या शॉक लागून…
..तर 10 हजार कोटी रुपये दिल्लीला पाठवले ; संजय राऊतांचा गंभीर दावा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील 50 हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या…
ठाकरे बंधूंच्या पॅनलला मोठा धक्का : शशांक राव पॅनलने मारली बाजी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील दोन दिवसापासून महायुती व ठाकरे बंधूमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या…
मोदी सरकारचे तीन महत्वपूर्ण विधेयक : पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पदाचा राजीनामा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राजकारणातील गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संसदेत अशी तीन महत्त्वपूर्ण विधेयके मांडणार आहेत, ज्यामुळे पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि…
सोलापुरात कंत्राटदारांचे भव्य आंदोलन : जिल्हाधिकाऱ्यांसमोर शिष्टमंडळाची सविस्तर चर्चा
सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, हाॅट मिक्स असोसिएशन, मजूर सहकारी संस्था आणि सोलापूर काॅन्ट्रॅक्टर्स असोसिएशन यांच्या वतीने आज सोलापूर जिल्हा परिषदेसमोरच्या पुनम…
गांधी माफी मागतील अशी अपेक्षाच नाही ; मुख्यमंत्री फडणवीस !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील मतदार संख्येतील फरकाबाबत मोठा वाद निर्माण झाल्यानंतर अखेर लोकनीती-CSDS या नामांकित सर्वेक्षण संस्थेने माघार घेतली आहे. मतदार संख्या तुलना करताना संस्थेकडून गंभीर घोडचूक…
टी-२० आशिया चषक २०२५ : भारताचा १५ सदस्यीय तगडा संघ जाहीर !
मुंबई : वृत्तसंस्था
येत्या ९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे सुरू होणाऱ्या टी-२० आशिया चषकासाठी बीसीसीआयने मंगळवारी (दि. 19) संघाची घोषणा केली आहे. स्पर्धेला सुमारे २० दिवस शिल्लक असताना, अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील…
रात्रीच्या जेवणात तुम्हीही ही चूक तर करत नाही ना?
प्रत्येक कुटुंबातील रात्रीचे जेवण हे खरे म्हणजे एक कौटुंबिक स्नेहभोजन व्हायला हवे. कारण दिवसभर कामाच्या निमित्याने बाहेर असणारी माणसे साधारणपणे ह्या एकाच वेळी घरात एकत्र येत असतात. तेव्हा सर्वांनी एकत्र यावे एकत्र बसून जेवावे, परस्परांमध्ये…
सणांच्या तोंडावर सोने स्वस्त झाले! आता खरेदीची योग्य वेळ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरातील भू-राजकीय तणाव कमी झाल्यामुळे आणि देशांतर्गत बाजारपेठेत तेजी आल्यामुळे, गेल्या दहा दिवसांत सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीदारांसाठी सध्या चांगली संधी असल्याचे सांगण्यात…
डिजिटल क्रांतीचा पुढारी महाराष्ट्र ; युपीआय व्यवहारांत देशात पहिले स्थान !
मुंबई : वृत्तसंस्था
युपीआय व्यवहारातील मूल्यांकनात व व्यवहारातही मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्र युपीआय व्यवहारात प्रथम क्रमांकाणे राज्य ठरले आहे. एसबीआयकडून प्रसिद्ध झालेल्या अहवाला त हे निरिक्षण नोंदवले गेले आहे. एनपीसीआयने डेटानुसार,…