ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

‘शेतकऱ्यांकडून केंद्र शासनाने थेट कांदा खरेदी करावा’ ; राज्याची केंद्राकडे मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाची केंद्रिय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत बैठक झाली. या…

आजच्या गोंधळाला केवळ फडणवीस जबाबदार ; खा.सुळेंचा घणाघात !

मुंबई : वृत्तसंस्था मीरा भाईंदर येथे आज झालेल्या राड्यासाठी राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर…

…इथल्या राजकारणात लुडबूड करायची नाही..’; संदीप देशपांडेंचा थेट इशारा

मुंबई : वृत्तसंस्था मराठीच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदरमध्ये मनसे, ठाकरे गटाकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. यानंतर पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे मराठी…

मनसेच्या मोर्चात शिंदेंचे मंत्री सहभागी होताच आंदोलक आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जोरदार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास पाठिंबा देण्यासाठी आलेल्या परिवहन मंत्र्यांना आंदोलकांच्या तीव्र…

भरधाव रेल्वेने स्कूल बसला नेले फरफटत : दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यातील सेम्मानकुप्पम गावात आज (दि. ८) सकाळी भीषण अपघात झाला. एक स्कूल बस रेल्वे फाटक ओलांडत असताना, त्याचवेळी तिथून जाणाऱ्या रेल्वेने बसला जोरदार धडक दिली. यात दोन विद्यार्थ्यांचा…

एका तासासाठी खोली भाड्याने का मिळते? विधानसभेत OYO हॉटेल्सबाबत गंभीर प्रश्न !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी OYO हॉटेल्सबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान त्यांनी OYO हॉटेल्सबाबत गंभीर आरोप केले आहेत.…

मनसेच्या मोर्चापुर्वीच अविनाश जाधव यांना पोलिसांनी मध्यरात्री घेतले ताब्यात !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी हिंदी – मराठी भाषेवरून राजकारण तापले असतांना मिरा भाईंदरमधील एका मिठाईच्या दुकानातील मालकाला मराठी बोलण्यावरून मनसैनिकांनी चोप दिला होता. यानंतर मराठी अमराठी वाद उफाळून आला. येथील…

मुख्यमंत्र्यांची घोषणा : राज्यातील रिक्त पदांसाठी होणार मेगाभरती !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने सर्व विभागांना दीडशे दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. यात सर्व विभागांना आकृतिबंध, नियुक्ती नियमांत सुधारणा आणि अनुकंपा तत्त्वावरील भरती 100 टक्के करण्याची उद्दिष्टे दिली आहेत.…

अन्नछत्र मंडळाच्या धर्मसंकीर्तनात भरतनाट्यम कथ्थक नृत्याने वेधले लक्ष

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३८ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून,…

उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहेत,” ; आ.पडळकरांची जहरी टीका !

सांगली : वृत्तसंस्था राज्यातील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. त्यांच्या या टीकेमुळे राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. “उद्धव ठाकरे हे…
Don`t copy text!