ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

राज्याच्या विकासाला मिळणार गती : मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ८ मोठे निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या विकासाला चालना देणारे 8 मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाला मंजुरी, महाराष्ट्र…

माऊलीच्या पालखीत सोळ्यातील बैल उधळला ; व्हिडीओ व्हायरल !

पुणे : वृत्तसंस्था संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेनं विठुरायाकडे निघाला आहे. माऊलीच्या पालखी आज जेजूरीमध्ये दाखल झाली. रविवारी दिवे घाट पार करून पालखी सासवड मुक्कामी पोहोचली असून, येथे मोठ्या संख्येने भाविकांची…

धोत्री–मुस्ती रोडवर भरधाव डंपरची दुचाकीला जबर धडक : तीन कामगार ठार !

सोलापूर : प्रतिनिधी जिल्ह्यतील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आता दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री–मुस्ती रोडवर मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. एका भरधाव डंपरने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने तीन बिगारी कामगारांचा जागीच मृत्यू…

दक्षिण तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांनी वर्गणीतून उभारला नागरिकांसाठी पावसाळी निवारा शेड….

सोलापूर : नागनाथ विधाते दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्या संवेदनशीलतेचे पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.विविध कामासाठी तहसील कार्यालयात येणा-या उन्हाळयात जनतेची आणि शेतकरी ऊनापासून संरक्षण व्हावे म्हणून मंडप उभारला होता आता…

नेत्याने दिला दोन्ही भावांना निर्वाणीचा इशारा : तर मराठी माणूस यांना माफ करणार नाही !

मुंबई  : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु असतांना आता ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष प्रकाश महाजन यांनी या…

मोठी बातमी : इराण-इस्रायल युद्धात खाद्यतेलाच्या दर वाढले !

पुणे  : वृत्तसंस्था इराण-इस्रायल युद्धात आता अमेरिकेने उडी घेतल्याने संघर्षाची ही स्थिती बराच काळ अशीच राहण्याची चिन्हे आहेत. यामुळे जगभरातून खाद्यतेलाला मागणी वाढत असून, कच्च्या मालाचे भाव वाढले आहेत. त्यामुळे खाद्यतेलाच्या दराने उसळी…

राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय : ते सर्व खटले मागे घेण्याचे निर्देश !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राजकीय आणि सामाजिक आंदोलनांशी संबंधित प्रलंबित गुन्ह्यातील आरोपपत्र दाखल केलेले सर्व खटले मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. गृह विभागाने यासंदर्भातील शासकीय…

मुंबईत समुद्र खवळला तर महाराष्ट्रासाठी पुढील २ दिवस अत्यंत महत्वाचे !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात यावर्षी वेळेआधी मान्सून दाखल झाला. मान्सूनने दमदार आगमन केलं. राज्यभरात मुसळधार पाऊस झाला खरा पण नंतर पावसाने विश्रांती घेतली. राज्यातील फक्त काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. पण विश्रांती घेतलेला पाऊस आता…

कॉंग्रेसच्या नेत्याचे वादग्रस्त विधान : औरंगजेब हे एक पवित्र व्यक्ती होते !

मालेगाव : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापूर्वी राज्याच्या राजकारणात औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद सुरु झाला होता आता पुन्हा एकदा औरंगजेब हे एक पवित्र व्यक्ती होते. त्यांनी टोपी शिवून दोन वेळचे जेवण कमावले आणि प्रामाणिक जीवन जगले, असे…

चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ : बुडणारे सहा भाविक थोडक्यात बचावले !

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील वारकऱ्यांनी आषाढी वारीसाठी पंढरपूरची वाट धरली असून लाखो भाविक व वारकरी पालखी सोहळ्यासह पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने पंढरपुरात येत असतानाच येथील चंद्रभागा…
Don`t copy text!