ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

हॉटेलला लागली भीषण आग : १४ जणांचा दुर्देवी मृत्यू !

कोलकाता : वृत्तसंस्था पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही, परंतु शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज एका अधिकाऱ्याने…

कांद्याला भाव नसल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल !

नाशिक : वृत्तसंस्था केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील शुल्क हटविल्यानंतर कांद्याचे बाजारभाव वाढतील, अशी शेतकर्‍यांना अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली असून, कांद्याला 10 ते 13 रुपये किलोप्रमाणेा भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च देखील निघत…

राज्यात ९ हजार नवे रोजगार येणार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या जलसंपदा विभागाचे तीन कंपन्यांसोबत एकूण 9 मोठे करार झाले आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून आता महाराष्ट्रात कोट्यवधींची गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे महाराष्ट्रात 9 हजार नवे रोजगार येणार आहेत. मिळालेल्या…

राज्य सरकारने घेतले अनेक महत्त्वाचे निर्णय : शेतकऱ्यांसाठी नवीन पीकविमा योजना !

मुंबई ; वृत्तसंस्था राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या वतीने एक रुपयात पीकविमा योजना सुरू करण्यात आली होती मात्र या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समोर आल्यानंतर आता राज्य सरकारने नवीन पिक विमा योजना जाहीर केली आहे.…

मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा : ५० लाखांसह परिवारातील व्यक्तीला सरकारी नोकरी देणार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने आज मोठी घोषणा केली आहे. जम्मू-काश्मिरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये ६ महाराष्ट्रातील नागरिकांचा समावेश आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण…

मुंबईत ठाकरेंना मोठा धक्का : नेत्याने घेतला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश !

मुंबई  ; वृत्तसंस्था राज्यातील मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिलेल्या दत्ता दळवी यांनी…

मध्यरात्री जावयाचा थरार : मोहोळ येथे सासऱ्याचा खून करीत मेहुण्यासह सासू गंभीर !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरातून खुनाच्या घटना समोर येत असतांना आता एक खळबळजनक घटना मोहोळ तालुक्यातील रामहिंगणी येथून समोर आली आहे. पत्नीस नांदवण्यास पाठवण्याच्या वादातून जावयाने धारदार शस्त्राने हल्ला करुन सास-याचा खून…

जनतेला बसणार मोठा फटका : एटीएममधून पैसे काढणे होणार महाग !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात गेल्या काही महिन्यापासून महागाईने सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असतांना आता येत्या 1 मे 2025 पासून एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. आता एटीएममधून मोफत पैसे काढण्याची मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक वेळी…

डॉ.वळसंगकर आत्महत्या प्रकरण : मनिषाच्या कपाटात सापडले 75 लाखांचे सोने !

सोलापूर : प्रतिनिधी डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेली मनिषा मुसळे-माने हिला पोलीस कोठडी दरम्यान हॉस्पिटलमध्ये आणले होते. पोलीसांनी तिच्या कपाटाची झडती घेऊन संगणक जप्त केला. या झडती तिच्या कपाटात 75 लाखांचे सोने,…

मंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार ; तुमच्या नेत्यांसारखे ते लंडनला गेले नाहीत !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गावी गेल्यानंतर विरोधक जोरदार टीका करीत असतांना आता शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी विरोधकावर पलटवार केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही दिवसांपूर्वी…
Don`t copy text!