Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
कैरी खाल्याने उन्हाळ्यात होणार हे चार फायदे !
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सध्या उन्हाचा चांगलाच पारा तापत आहे. उन्हाळा म्हणजे आंब्याचा हंगाम. या ऋतूत लोकांना भरपूर आंबे खायला आवडतात. पिकलेले आंबे चवीला छान लागतात पण कच्चे आंबे अर्थात कैरीही चवीला अप्रतिम लागते. कैरी ही चवीला थोडी गोड…
दादांच्या नेत्यांचे मोठे विधान : पवार कुटुंब एकत्र यायला पाहिजे !
नाशिक : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याचसोबत पवार कुटुंब देखील एकत्र येणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार…
भारताची नवीन कारवाई : पाकिस्तानच्या १६ यूट्यूब चॅनेलवर बंदी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कायम आहे. आता भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध नवीन कारवाई केली आहे. केंद्र सरकारने कारवाई करत अनेक पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली…
मंत्री बावनकुळे यांचा हल्लाबोल : काँग्रेस नेते दहशतवाद्यांना “निर्दोष” …
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. पहलगाममधील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन त्यांच्यावर गोळीबार करण्यात…
देशातील भाविकांसाठी महत्वाची बातमी : ‘या’ दिवसापासून सुरू होणार चार धाम यात्रा !
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील भाविकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. येत्या ३० एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चार धाम यात्रेची तयारी जोरात सुरू आहे. केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची प्रक्रिया आज औपचारिकपणे सुरू झाली. चाल उत्सव विग्रह…
राज्यातील ‘या’ बहिणींना मिळणार नाही योजनेचा लाभ ; अजित पवार !
मुंबई ; वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारला लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर ठरली असून गेल्या जून महिन्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती, आता या योजनेला जवळपास एक वर्षाचा कालावधी होत आला आहे. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे…
बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना आता मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला असून एक जण…
माझा मुलगा म्हणतो वेळ आल्यास गोळी खाणार पण कुराण वाचणार नाही ; नवनीत राणा !
अमरावती : वृत्तसंस्था
देशातील जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. यावेळी दहशतवाद्यांनी नाव व धर्म विचारात पर्यटकांना गोळ्या घातल्या तसेच कलमा वाचायला लावला, ज्यांना कलमा वाचता नाही आला त्यांना मारून टाकण्यात आले. यातून…
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अन्नछत्र मंडळात भक्तीचा मळा फुलला..! देश-विदेशातून…
अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री दिगंबरा दिगंबरा.... श्रीपाद वल्लभ दिगंबरा....! श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त... सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज कि... जय !, श्रीक्षेत्र अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय...च्या जयघोषात श्री…
सोलापूर बाजार समिती निवडणुकीत सोसायटी पेक्षा ग्रामपंचायतकडे लक्ष !
सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रावरील गर्दी पाहता मोठ्या चुरशीने मतदान होत असल्याचे…