ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

संजय राऊत पुन्हा बरसले : थेट मोदींसह शरद पवारांना केले लक्ष !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसापासून बिघाडी झाल्याचे चित्र असतांना आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत  यांनी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र…

खळबळजनक : समुद्रात बुडून दोन तरुणांचा दुर्देवी मृत्यू

मालवण : वृत्तसंस्था फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी उन्हाच्या झळा  बसू लागल्यानंतर अनेक जण पर्यटनस्थळी जात आहे. अशातच पुणे, हडपसर येथून तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या दोन युवकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. एका…

‘पप्पूचे महाराष्ट्र व्हर्जन’ : आ.राणेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल !

मुंबई  : वृत्तसंस्था राज्यात महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत अताना आता भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. आ.राणे म्हणाले कि, आमदार भास्कर जाधव हे सिनिअर…

शिंदे देणार कॉंग्रेसला मोठा धक्का : माजी आमदाराने ठेवले नवे स्टेट्स !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश आल्यानंतर अनेकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वाट धरल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात कॉंग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यातील…

सरपंच देशमुख खुनातील आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट ; आ.धसांनी घेतली भेट !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड येथील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आहे. यातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक होणे गरजेचे असून त्यांना फरार करणाऱ्यावरही कारवाई झाली पाहिजे. ग्रामस्थांच्या आठ मागण्या मान्य झाल्या…

सोन्याच्या दराने घेतला ब्रेक : ग्राहकांना मोठा दिलासा !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या दोन आठवड्यापासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ होत असंताना आता सोन्याच्या किंमतीत तुफान आले होते. सोने चार दिवसात 2000 रुपयांनी वधारले होते. सोमवारी सोने 550 रुपयांनी, मंगळवारी 330 रुपयांनी भाव वधरला. तर…

…तेंव्हा एक क्षणही मंत्री पदावर राहणे योग्य नाही ; अण्णा हजारे !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था सध्या राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपामुळे राज्याचे राजकारण तापले असतांना आता यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी यावर भाष्य केले आहे. ‘आरोप झाल्यावर मंत्र्यांनी एक क्षणही पदावर राहणे योग्य नाही. हा…

खळबळजनक : वाळूचे डंपर पत्र्याच्या शेडवर रिकामे केल्याने पाच जणांचा दबून मृत्यू !

जालना : वृत्तसंस्था राज्यात नेहमीच अवैध वाळू वाहतुकीने अनेकांचे बळी घेतले असतांना आता दिवसभर पुलाचे काम करून पत्र्याच्या शेडमध्ये रात्री झोप घेणाऱ्या मजुरावर पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास काळाने घाला घातला. रात्री अवैधरित्या वाळूची…

भक्‍ती, शक्‍ती आणि युक्‍ती हे मराठी भाषेचे सामर्थ्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राजधानी दिल्लीत आजपासून 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला थाटात सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विज्ञान भवनात आयोजित एका सोहळ्यात या संमेलनाचे उद्घाटन झाले. हे संमेलन रविवारपर्यंत…

प्रत्येकाने अग्निहोत्र करून वातावरण शुद्धी व मन:शांती मिळवावी : औसेकर महाराजांची श्रीक्षेत्र…

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अग्नीची उपासना म्हणजे साक्षात परमेश्वराची प्रार्थना आणि याची सुरुवात अक्कलकोटमधून झाली ही बाब अतिशय भाग्याची आहे.प्रत्येकाने अग्निहोत्र करून वातावरण शुद्धी व मन:शांती मिळवावी, असे आवाहन पंढरपूरच्या श्री विठ्ठल…
Don`t copy text!