Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
शिधापत्रिकेतील प्रत्येक सदस्य लाभार्थ्यांनी केवायसी करून घ्यावी : जमदाडे
दक्षिण सोलापूर : नागनाथ विधाते
शासन अन्न धान्य वितरण प्रणाली अंतर्गत शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांनी ई-केवायसी करणे शासनाने अनिवार्य आहे. त्यामुळे शिधापत्रिकेत नावे असलेल्या प्रत्येक सदस्य लाभार्थ्यांनी आपल्या गावातील किँवा नजीकच्या…
अखेर अभिनेता सोलापूरकरने जोडले हात : अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता…
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचे वक्तव्यावरुन वातावरण तापण्यास सुरुवात झाली असतांना आता अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी त्याबद्दल माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. तसा…
मंत्री नव्हे तर युती सरकारच भ्रष्ट ; नाना पटोंलेंचा घणाघाती हल्लाबोल
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यात मंत्री धनंजय मुंडे यांचे प्रकरण तापले असतांना आता या वादात महाविकास आघाडीचे नेते नाना पटोले यांनी उडी घेतली आहे. त्यांनी मंत्र्यांसह सरकारवर खळबळजनक आरोप केले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…
रस्त्यावर उतरण्याचाही दिला इशारा : मंत्री मुंडेंसाठी हाके आक्रमक !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते तर आता ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनी देखील मुंडे यांचे समर्थन केले…
तब्बल २० वर्षांनी आले ‘चपळगाव’ गावात रेशन धान्य !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
चपळगाव (ता.अक्कलकोट) येथील शासनमान्य स्वस्त धान्य दुकान काही तांत्रिक कारणांमुळे बावकरवाडी गावात हलविण्यात आले होते.यामुळे तब्बल २० वर्षे चपळगावातील गोरगरीब कुटुंबांना पाच किलोमीटर पायपीट करत बावकरवाडी येथून…
मुख्यमंत्री फडणवीसांनी केले आ.सचिन कल्याणशेट्टी यांचे कौतुक
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
भाजपच्या प्रदेश पातळीवरील व्यापक सदस्य नोंदणी अभियानात अक्कलकोट विधानसभा व सोलापूर पूर्व जिल्हा विभागाने राज्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक…
मोठा निर्णय : शिर्डी संस्थानातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल !
शिर्डी : वृत्तसंस्था
शिर्डीतील साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांची हत्या झाल्यानंतर आता संस्थानच्या वतीने काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ बदलण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना सकाळी चार ऐवजी आता सकाळी सहा…
मोठी बातमी : पहिल्याच टर्ममध्ये सुनेत्रा पवारांना मिळाली महत्वाची जबादारी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्याकडे पहिल्याच टर्ममध्ये महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पराभवाचा सामना करावा…
जर लव्ह जिहाद केला तर ; राणेंचे मोठे विधान !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील भाजपचे आ.नितेश राणे नेहमीच विविध वक्तव्याने चर्चेत येत असतांना आता धर्मांतर विरोधी कायद्याबाबत मोठे विधान केले आहे. त्यांनी , देशातील सर्वात कठोर धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रात आणला जाणार असल्याचे…
दमानिया यांचा गंभीर आरोप : मंत्री मुंडेंनी केला तब्बल 275 कोटींचा घोटाळा
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील खून प्रकरण मंत्री मुंडे यांच्या अंगलट येत असतांना दिसत आहे. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने राज्याचे राजकारण तापले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या…