ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

Uncategorized

एकरुख उपसा सिंचन योजनेच्या कामाला डिसेंबरअखेर ५० कोटी मिळणार

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१४ : अक्कलकोट तालुक्याला वरदान ठरणाऱ्या बहुचर्चित एकरुख उपसा सिंचन योजनेला डिसेंबर अखेर आणखी ५० कोटींचा निधी मिळणार असल्याची माहिती माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली. मंगळवारी, मुंबई येथे मंत्रालयात…

पावसाचा जोर वाढल्याने कुरनूर धरणाच्या विसर्गात वाढ, नदीकाठच्या गावांना पुन्हा सतर्कतेचा इशारा

अक्कलकोट : कुरनूर धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातून पुन्हा पाणी सोडण्यात आले आहे. यात सध्या १ हजार ८०० क्यूसेक पाणी हे बोरी नदीच्या पात्रात सोडण्यात येत असून नदी काठच्या गावांना पुन्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.…

राज्य सरकार कोणत्याही सणाविरुद्ध नाही, तर कोरोनाच्या विरोधात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ठाणे, दि.३१  : राज्य सरकार हे कोणत्याही सणाविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे. कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, त्याला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल,असे सांगताना मुख्यमंत्री…

बैलगाडा शर्यती आणि सराव पूर्ववत सुरु करण्यासाठी महिनाभरात मार्ग काढणार – पशुसंवर्धनमंत्री सुनील…

मुंबई : दि. 24, राज्याला बैलगाडा शर्यतीची प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते. बैलगाडा शर्यतीच्या आवडीमुळे देशी जनावरांचे गाय आणि बैलांचे चांगल्या पद्धतीने…

पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांची माहिती तात्काळ सादर करा-पालकमंत्री सतेज पाटील यांच्या…

कोल्हापूर : पूरबाधित नागरिकांना जलदगतीने आर्थिक मदत  देण्यासाठी पुरामुळे झालेल्या नुकसानीचे 100 टक्के पंचनामे तात्काळ पूर्ण करुन ही माहिती मंगळवारपर्यंत सादर करा, अशा सूचना करुन सानुग्रह अनुदानाचे वाटप सुरु झाले असून पूर बाधितांनी सहकार्य…

अक्कलकोट तालुक्यात नव्या तहसीलदारांबाबत मोठी उत्सुकता, शिरसाट, लिंबारे यांच्या नावाची जोरदार चर्चा

अक्कलकोट, दि.१० : अक्कलकोट तालुक्याचे तहसीलदार अंजली मरोड यांची बदली झाल्यानंतर आता नवे तहसीलदार कोण याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.अद्याप नव्या तहसीलदारांचे नाव जरी निश्चित झाले नसले तरी संभाव्य तहसीलदारांमध्ये काही नावे समोर येत आहेत.…

कोकणातील रस्त्यांसाठी १०० कोटी; विरोधी पक्ष नेते प्रविण देरकर यांनी घेतली केंद्रीय वाहतूक मंत्री…

नवी दिल्ली, दि. ९ ऑगस्ट- पुरामुळे उध्वस्त झालेल्या कोकणातील रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी केंद्र सरकारच्यावतीने देण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी दिल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी…

अतिवृष्टी व पुरामुळे हानी झालेल्या रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी २२२४ कोटींची आवश्यकता – सार्वजनिक…

मुंबई  : राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या रस्ते व पुलांच्या हानीचा आज सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी विभागनिहाय आढावा घेतला. आतापर्यंतच्या अंदाजानुसार, राज्यातील हानीग्रस्त रस्ते व…

ग्राम कृषी संजीवनी समित्या तातडीने गठित करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई : शेतकरी बांधवांच्या प्रगतीसाठी ग्राम कृषी संजीवनी समिती महत्वाची असून या समित्या तातडीने गठित कराव्यात, विशेषत: अकोला, अमरावती, बुलडाणा, जालना जळगाव जिल्ह्यातील समित्या गठित करण्याची प्रक्रिया तातडीने गतिमान करावी, ग्रामसेवकांनी या…

गोगांव येथील बेघर वस्ती मधील नवीन डीपीचे उद्घाटन

अक्कलकोट, दि.१ : गोगांव (ता. अक्कलकोट) येथे बेघर वस्ती येथे नवीन डीपी बसवल्याने नागरिकांचा विजेचा प्रश्न मिटला आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. एकच डीपी वर संपूर्ण गावचे विद्युत कनेक्शन असल्याने गावात अनेक समस्याला तोड द्यावे…
Don`t copy text!