Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Uncategorized
अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान; सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज
मुंबई, दि. 30 : राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, राज्याच्या सर्वच विभागांमध्ये अतिवृष्टी,…
कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करुन स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या सूचना
मुंबई, दि. ३० : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७४ वा वर्धापन दिन रविवार दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी साजरा करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्याकरिता ‘ब्रेक दी चेन’अंतर्गत शासनाने ४ जून २०२१ अन्वये आदेश पारित केले आहेत. गत…
कुरनूर धरणावरील पावसाचा जोर ओसरला, पाणीसाठा ५२ टक्क्यांवर स्थिर
अक्कलकोट : कुरनूर धरणावरील पावसाचा जोर ओसरल्याने पाण्याचा प्रवाह मंदावला असून धरण सध्या ५२ टक्के भरले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने गुरुवारी सायंकाळी दिली. मागच्या आठ दिवसा खाली सतत चार ते पाच दिवस पाऊस पडला होता. त्यामुळे धरण दणक्यात…
राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने नुतन सभापती सोनकांबळे यांचा सत्कार
अक्कलकोट, दि.३० : राष्ट्रीय समाज पक्ष अक्कलकोट शहर व तालुक्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुनिल बंडगर यांच्या हस्ते अक्कलकोट पंचायत समितीचे नूतन सभापती आनंदराव सोनकांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रिपाइंचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे,…
ऊर्जा विभागात स्थापन करणार ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची चिपळूण…
रत्नागिरी :- महावितरण, महापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान दिली.
गेल्या…
पायाभूत सुविधांच्या धर्तीवर आरोग्य क्षेत्रात जपानने अर्थसहाय्य करावे – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि. २९ : राज्यातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना जपानच्या जायका संस्थेमार्फत अर्थसहाय्य केले जात आहे. त्याच धर्तीवर राज्यातील विशेषत: कर्करोग उपचारावरील सुविधांच्या उभारणीसाठी सहकार्य करावे, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी…
शूरवीर जवानांचे शौर्य व वीरमातांचे धैर्य यामुळेच देश सुरक्षित – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई, दि. 26 : हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना आपले हृदय किती घट्ट करावे लागते हे आपण प्रत्यक्ष पाहिले आहे, देशाचे शूरवीर जवान व अधिकारी यांचे शौर्य तसेच वीरमाता व हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या धैर्य व त्यागामुळेच देश सुरक्षित आहे, …
मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन लांबणीवर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची…
मुंबई : कोकणात पावसाने घातलेला धुमाकुळ व निर्माण झालेली परिस्थिती यामुळे 27 जुलै रोजी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे होणारी भूमिपूजन काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या तारखेची घोषणा लवकरच केली जाईल, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री…
आपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – अन्न व नागरी पुरवठामंत्री…
नाशिक, दि. २४ : महाराष्ट्रात विविध भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. महापुरामुळे विशेषत: महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. यात सर्वसामान्य जनतेचे…
चिपळूणमध्ये पूरस्थिती गंभीर; अडकलेल्या नागरिकांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू
रत्नागिरी : बुधवारी दुपारपासून रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर चिपळूण शहर सध्या पाण्यात आहे. शहरातील जुना बाजार पूल, बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड,…