‘ग्यानबा तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमले कौंडण्यपूर, महामारी टळो ; सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभो ; पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी घातले विठ्ठलाला साकडे
अमरावती, दि. १८ : शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना व गोरगरीब जनतेला सुखी ठेव, कोरोना महामारीचे संकट नष्ट होऊ दे, सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभू दे, चांगला पाऊस येऊन सगळीकडे शेते पिकू दे, महाराष्ट्र भूमीत समृद्धी निर्माण होऊ दे…असे साकडे महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज श्री विठ्ठलाला घातले. आषाढी वारीसाठी कौंडण्यपूरहून पंढरपूरला मानाची … Read more