बंगालमधील हिंसाचारावर महाआघाडीचे नेते मूग गिळून गप्प आ.सुभाष देशमुख यांची टीका
सोलापूर (प्रतिनिधी) : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडत आहेत. या घटनांमध्ये भाजपच्या ११ पदाधिकाऱ्यांची हत्या झाल्याचा आरोप भाजपच्यावतीने करण्यात आला आहे.या घटनेवर राज्यातील नेते मूग…