ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

महाविकास आघाडी सरकार

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर “या दोन नेत्यांची” नावे अधिक चर्चेत

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याकडील गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता हे खाते…

ब्रेकिंग…!गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला राजीनामा

मुंबई : अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे.याबाबतची माहिती राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर…

उद्योजकांनी कामगारांची जबाबदारी घ्यावी, शासन तुमच्यासमवेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दिनांक ४:  वाढता कोविड प्रादुर्भाव पहाता उद्योग जगताने काही कालावधीसाठी कारखान्यात आवश्यकते एवढेच कामगार बोलवावेत, प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उद्योगांना त्यांच्या कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे ती…

उद्या पत्रकारांचे इ-मेल पाठवा आंदोलन;आंदोलन यशस्वी करण्याचे एस.एम.देशमुख यांचे पत्रकारांना आवाहन

मुंबई दिनांक 4 एप्रिल : सर्व वयोगटातील पत्रकारांना कोविड-19 ची लस तातडीने दिली जावी आणि कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना किमान पाच लाख रूपयांची आर्थिक मदत करावी या मागण्यांसाठीचे उद्याचे इ-मेल पाठवा आंदोलन यशस्वी…

मोठी बातमी..! राज्य मंत्रिमंडळाने घेतला “हा” निर्णय

मुंबई : राज्यात पूर्ण लॉकडाउन नसला तरी अंशत: लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात दर शुक्रवारी रात्री ८ ते…

एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार नागरिकांचे लसीकरण,महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद

मुंबई, दि. ४: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात काल एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद झाली आहे. याची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेनेचे…

कोरोनाशी लढा एकट्या सरकारचा नाही तर सर्व जनतेचा; माध्यमांची भूमिका महत्त्वाची – मुख्यमंत्री उद्धव…

मुंबई दि ३ : कोरोना संसर्ग रोखणे आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य यावर लक्ष केंद्रित करणे आजच्या घडीला अत्यावश्यक असून या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. आपण सगळे एकजुटीने लढत आहोत, ही भावना सर्वसामान्य जनतेत निर्माण व्हावी व…

आता 500 रुपयांत होणार कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी;खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा…

मुंबई दि. 31 : राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहे. याबरोबरच रॅपीड अँटीजेन…

मोठी बातमी !निर्बंधांचे काटेकोर पालन नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा- तातडीच्या बैठकीत…

मुंबई दि २८ : राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात…

देशात “या” राज्यात सुरू आहे वेगात लसीकरण

मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याबरोबर महाराष्ट्रात सर्वात जास्त वेगाने लसीकरण सुरू आहे. असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले आहे. केंद्राने लसीकरणाची गती वाढवण्यासाठी दिलेली चॅलेंज आम्ही स्वीकारले…
Don`t copy text!