राज्यातील २ कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद
नाशिक, दि. ८ : राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी महाविकास आघाडी सरकारने महत्वकांक्षी शिवभोजन योजना सुरु केली. राज्यात २६ जानेवारी ते ८ ऑक्टोबर या कालावधीत तब्बल २ कोटी नागरिकांनी शिवभोजन…