राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, ८ हत्ती मृत
आसाम प्रतिनिधी : राज्यात एक भीषण रेल्वे अपघात घडला असून जमुनामुखच्या सानरोजा परिसरात सैरांगहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने हत्तींच्या कळपाला जोरदार धडक दिली. शुक्रवारी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. रेल्वे…