ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

election

सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून ‘या’ नावाची जोरदार चर्चा

सोलापूर : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असली तरी सोलापूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही. यापूर्वी भाजपचे उमेदवार म्हणून अनेकांची नावे आघाडीवर होती. मात्र आता लातूरचे उद्योजक…

सिन्नुरच्या सरपंचपदी कल्पना सोनकांबळे तर उपसरपंचपदी प्रकाश कळसगोंड यांची निवड

गुरुराज माशाळ दुधनी दि. २६ : अक्कलकोट तालुक्यातील सिन्नुरच्या ग्राम पंचायत सरपंचपदी सौ. कल्पना सोनकांबळे तर उपसरपंचपदी प्रकाश कळसगोंड यांची निवड निवड करण्यात आली. निवड्णुक निर्णय अधिकारी म्हणुन प्रभाकर घायाळ व ग्रामविकास अधिकरी सादीक…

पाटोदा ग्रा.पं.मध्ये आदर्श सरपंच पेरे पाटलांच्या मुलीचा पराभव

औरंगाबाद :  गेल्या काही दिवसांपासून सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल आज जाहीर होत आहेत. राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात लढत असून उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, संपूर्ण राज्याचे…

बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना जाहीर केलेला निधी देण्याचे आमदारांपुढे आव्हान

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी राज्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी लाखोंच्या ऑफर्स जाहीर केल्या होत्या. मात्र, आता बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना जाहीर केलेला निधी देण्याचे आव्हान आमदारांपुढे आहे. पारनेर तालुक्याचे आमदार…

भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी ग्रामपंचायत निवडणुकाही एकत्र लढणार !

मुंबई :  विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का होता.त्याचमागचं कारण म्हणजे महाविकास आघाडी सरकारचे ‘एकीचे बळ’. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तिन्ही पक्ष पूर्ण ताकदीने शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत उतरले होते. त्यामुळं…

अक्कलकोट तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीबाबत तहसीलदारांनी दिल्या ‘या’ सूचना

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून या निवडणुका चुरशीच्या होत असतात याकरिता सर्व आर .ओ. व झड .ओ. यानी पारदर्शक व काटेकोर नियमाप्रमाणे निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पाडाव्यात अशा सूचना तहसीलदार अंजली मरोड…

मोठी बातमी : ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण सोडत निवडणुकीनंतरचं !

मुंबई । राज्यातल्या ३४ जिल्ह्यांमधल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. मात्र, राज्य सरकारने एका महत्त्वाच्या निर्णयात बदल केला आहे. त्यामुळे सर्व गाव-खेड्यांवर याचा परिणाम…

राज्यातल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने अखेर ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा केली असून नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकांनंतर आता गावागावातही राजकारण तापणार आहे. करोना काळात निवडणुका होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींवर नियुक्त करण्यात…

राज्यातील 14 हजार 233 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी १ डिसेंबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

मुंबई : राज्यभरातील 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 1 डिसेंबर 2020 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यावर 7 डिसेंबर 2020 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 10 डिसेंबर 2020 रोजी अंतिम…
Don`t copy text!