२०१९ च्या जीआरमुळे पीएम किसान योजनेपासून हजारो शेतकरी वंचित
अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या १ फेब्रुवारी २०१९ रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयामुळे तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला…