ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

farmers

शेतकरी चिंतेत : सोयाबीनचे दर वाढेना

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकऱ्याला कोणत्याना कोणत्या कारणाने नेहमीच टेन्शन येत असते, सोयाबीनचे उत्पादन घेतल्यानंतर त्याला चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्याला होती. यामुळे काढणी केल्यानंतर सोयाबीन विक्री न करता त्याची साठवणूक केली.…

राहुल गांधींची हाक : तर शेतकऱ्यांना जीएसटी मुक्त करणार

नाशिक : वृत्तसंस्था बड्या उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जाते मग, या शेतकऱ्यांचे कर्ज माफ का होऊ शकत नाही, असा प्रश्न करीत केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येईल, या देशात प्रथमच…

अवघ्या दहा मिनिटात मिळणार शेतकऱ्यांना कर्ज

पुणे : वृत्तसंस्था किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांचा बँकांकडून होणारा जाच आता कमी होणार आहे. केंद्र सरकारने देशातील केवळ दोनच जिल्ह्यांमध्ये एक अनोखा प्रयोग राबविण्याचे ठरविले आहे. अॅग्री स्टॅक या अॅपच्या…

अवकाळी पावसाने वाढविले शेतकऱ्यांचे टेन्शन : पिकांना मोठा फटका

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील काही भागात फ्रेबुवारी महिन्याच्या शेवटी देखील अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणत आहे. राज्यात काल दिवसभरात अनेक ठिकाणी गारपीट झाली. यामुळे शेती पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. गहू, लिंबू,…

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव केव्हा मिळणार? ठाकरेंचा सरकारला सवाल

चिखली : वृत्तसंस्था सोयाबीन, कापसाचे भाव पडले असून, हमीभावाने होणारी खरेदीदेखील बंद आहे. तुम्ही ठरवाल, तो हमीभाव घेण्यासदेखील शेतकरी तयार असताना व्यापारी मात्र हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करत आहेत. उलट मिळणारा भाव आम्हाला मान्य…

शेतकऱ्यांवर फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या : थरार व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील शेतकरी गेल्या काही दिवसापासून सरकारसोबत वाद सुरु आहे. यात केंद्र सरकारसोबतची बोलणी फिस्कटल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्यास सुरुवात केली आहे. जेसीबी-पोकलेन मशीन घेऊन शेतकरी मोठ्या…

शेतकरी आणि वयोवृद्धांसाठी मोठी बातमी : मुख्यमंत्र्यांनी घेतले महत्वाचे निर्णय

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे, फडणवीस व पवार सरकारच्या मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीच जनहिताचे तब्बल २० निर्णय घेण्यात आले आहेत. मुंबईकरांना यामध्ये खूशखबर मिळाली…

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : प्रतिनिधी विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व त्याद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या-त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रिय भेटी तसेच संस्थांना भेटीद्वारे…

कांद्याने शेतकऱ्यांना रडविले तर लसणाने घेतला भाव !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात महागाई वाढत असतांना गेल्या काही महिन्यापासून कांद्या प्रश्न पेटला होता मात्र निर्यातबंदीनंतर कांद्याचे उतरणारे दर तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांना रडकुंडीस आणत असताना लसणाचा भाव महागला आहे. कांद्याला दोन…

राज्यातील ४ लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही निधी

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकऱ्यांची ई- केवायसी करण्यासाठी १५ जानेवारी २०२४ ही डेडलाइन दिली होती. मात्र, आतापर्यंत सुमारे चार लाख शेतकऱ्यांची 'ई-केवायसी' बाकी आहे. त्यामुळे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा लाभ…
Don`t copy text!