शेतकरी चिंतेत : सोयाबीनचे दर वाढेना
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शेतकऱ्याला कोणत्याना कोणत्या कारणाने नेहमीच टेन्शन येत असते, सोयाबीनचे उत्पादन घेतल्यानंतर त्याला चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्याला होती. यामुळे काढणी केल्यानंतर सोयाबीन विक्री न करता त्याची साठवणूक केली.…