ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

farmers

राज्यातील शेतकरी जाणार परदेश दौऱ्यावर !

मुंबई : वृत्तसंस्था विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रांची माहिती घेण्यासाठी राज्यातील १२० शेतकरी परदेशी दौऱ्यावर जाणार आहेत. सरकारने याकरिता दीड कोटींचा निधी मंजूर केल्याचा शासन आदेश सरकारच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय…

पहिल्या वर्षीच शेतकऱ्यांची निराशा : उजनीचे पाणी कुरनूर धरणात पोहोचण्याआधीच बंद

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी बहुचर्चित एकरूख उपसा सिंचन योजनेचे पाणी शेवटी कुरनूर धरणात पोहोचलेच नाही त्याआधीच पाटबंधारे विभागाने पाणी बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा निर्माण झाली आहे.या योजनेवरून तालुक्यात मोठा श्रेयवाद झाला परंतु…

सरकारने दिला राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात अवकाळी, गारपिटीचा फटका बसलेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीनुसार तीन हेक्टरच्या मर्यादेत जिरायतीसाठी हेक्टरी १३,६०० रुपये, बागायतींसाठी हेक्टरी २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या…

सरकारला शेतकऱ्यांकडे पाहायला वेळ नाही ; शरद पवार !

पुणे : वृत्तसंस्था 'भारतासारख्या कृषिप्रधान देशाला स्वतंत्र कृषीमंत्री नाही, ही मोठी शोकांतिका आहे. राज्यातील शेतकरी काही दिवसांपासून अस्वस्थ होत चालला आहे. या आक्रोश मोर्चाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. कारण या सरकारला…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : लसणाच्या किमतीत झाली वाढ !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील कांदा उत्पादक शेतकरी गेल्या काही महिन्यापासून चिंतेत असून आता कांद्याची निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना वाढत चालली असून कांदा निर्यातीवर अचानक बंदी, अशातच आधीच दुष्काळ आणि त्यानंतरच्या…

फसवणूक केल्यास कारवाई होणार ; कृषिमंत्र्यांचा इशारा !

नागपूर : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यात अवकाळी पाऊस झाला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी देखील शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. दुसरीकडे राज्याच्या हिवाळी अधिवेशनात नेहमीच विरोधी पक्ष शेतकऱ्यांची भूमिका घेत…

शेतकऱ्यांच्या शेडनेट आणि पशुधनाचीही नुकसानीसाठी विमा संरक्षण द्या !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांनी उभारलेल्या शेडनेट आणि पशुधनाचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. परंतु कोणत्याही विमा संरक्षणाची तरतूद नसल्याने शेडनेटधारक शेतकऱ्यांना कसलीही नुकसानभरपाई मिळणार नाही. त्यामुळे…

सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक खासदारांना गाझिपूर बॉर्डरवर रोखले

नवी दिल्ली । दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर गेल्या ७२ दिवसांपासून आंदोलनात सहभागी असणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या सुप्रिया सुळेंसहीत १५ विरोधी पक्षाच्या खासदारांना पोलिसांकडून अडवण्यात आलं. अडवण्यात आलेल्या खासदारांमध्ये…
Don`t copy text!