‘इंडिया’ आघाडी द्वेष – पसरवणाऱ्या शक्तींचा अड्डा ; पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेसप्रणीत 'इंडिया' आघाडी सनातन धर्म संपवण्याची भाषा करीत आहे. भारतात आणखी एकदा फूट पाडण्याचा त्यांचा मानस आहे. दक्षिण भारत वेगळा करण्याची वक्तव्ये काँग्रेसने केली. त्यामुळे 'इंडिया' आघाडी ही भ्रष्ट व देशात…