कुरनूर धरणातून रब्बी पिकासाठी पाणी सोडण्याचा निर्णय,कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झाली चर्चा
अक्कलकोट, दि.९ : अक्कलकोट तालुक्याला वरदान ठरणाऱ्या कुरनूर धरणातून रब्बी पिकांसाठी पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाच्या पाणी नियोजन समितीच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.बंधाऱ्याची किरकोळ करून पुढच्या आठवड्यात पाणी सोडण्यात…