रस्ते निर्मितीचे संपूर्ण श्रेय स्व. अटलजींना ; केंद्रीय मंत्री गडकरी
लातूर : वृत्तसंस्था
सन १९४७ ते २००० सालापर्यंत गावखेड्यात चांगले रस्ते करण्याचा विचार कोणीच केला नाही. मात्र गावांचा विकास करायचा असेल तर चांगले रस्ते तयार केले पाहिजेत, ही संकल्पना तत्कालीन पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी…