ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

National Congres party

अंतर्गत मूल्यमापनातून दहावीचे विद्यार्थी होणार उत्तीर्ण, अकरावीसाठी प्रवेश परीक्षा; शालेय शिक्षण…

मुंबई, दि. 28; शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इ. १० वी परीक्षेसाठी प्रविष्ठ असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार असून इ. ११ वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET घेण्यात येईल, ही प्रवेश…

बसवराज पाटील यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

मुरुम : मुरुम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे शहराध्यक्ष व मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राम डोंगरे, बंजारा समाजाचे…

एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’  योजनेला दि. ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सध्याची राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन, या योजनेला दि. ३० सप्टेंबर,२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत…

आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त युवकांना उमेदवारी देणार:- आ. प्रणिती शिंदे

सोलापूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षपदी आमदार प्रणिती शिंदे यांच्या निवडीबद्दल सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष प्रकाश वाले, युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व…

परस्परांची काळजी घेऊन साधेपणाने सण साजरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई, दि. २७ :- परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत येणारे होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन कोरोना विषाणूला…

छत्रपती शिवाजी महाराज जयंती संदर्भात मार्गदर्शक सूचना

मुंबई, दि. २६ : छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव तिथीनुसार या वर्षी ३१ मार्च, २०२१ रोजी साजरा केला जाणार आहे. कोविड-१९ मुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी तिथीनुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’…

सनराईज रुग्णालय इमारतीस मुख्यमंत्र्यांची भेट;हलगर्जीपणा करणाऱ्यांवर तत्काळ कारवाईचे निर्देश,…

मुंबई दि 26: भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रुग्णालयातील रुग्णांच्या झालेल्या मृत्यूंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणीही केली. यावेळी माध्यमांशी बोलताना…

दिल्लीतील विषयांमध्ये महाराष्ट्रातील नेत्यांनी पडू नये – संजय राऊत

दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युपीएचे नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना देण्यात यावे असे वक्तव्य केले होते. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेपटोलेंसह इतर नेत्यांनी टिका केली होती व संबंध नसलेल्या…

जातीपातीच्या पुढे जाऊन माणूस म्हणून समतेचे विचार आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि 25 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला  पुढे नेतांना जातपात विरहीत आणि माणूस म्हणून  सामाजिक समतेला मजबूत करणारा विचार ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांनी आपल्या पुस्तकातून मांडला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.…

वेळ पडल्यास सरकारने देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करावी – नाना पटोले

मुंबई, दि. २५ मार्च २०२१ महाराष्ट्रील सत्ता गेल्यापासून भारतीय जनता पक्षाचे राज्यातील नेते सैरभैर झाले असून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम ते करत आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान असून भाजपाच्या या कृतीला लोक कंटाळले आहेत. विरोधी पक्षनेते…
Don`t copy text!