महायुती विरुद्ध महाआघाडी; नवाब मलिकांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
मुंबई वृत्तसंस्था : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी राज्यभरात रंगात आली असून आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीकडे यावेळी सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण यंदा शिवसेना…