काँग्रेसने कधीही जाती-धर्माच्या नावावर राजकारण केले नाही
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
केंद्रात दहा वर्षापासून सत्ता असूनही सोलापूरचा विकास होऊ शकला नाही ही वस्तुस्थिती आहे यावेळी मात्र सोलापूरचा लोकप्रतिनिधी निवडताना चूक करू नका. ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी आहे.काँग्रेसने कधीही जातीच्या…