ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राष्ट्रवादीत एकच सन्नाटा: प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.. 42 दिवसांनंतर महाराष्ट्रात प्रथमच देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण नोंदवले गेले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि महाविकास आघाडी सरकारसाठी चिंतेची बातमी समोर आली…

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन !

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. काल मुख्यमंत्र्यांनी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, लॉकडाउनची गरज पडू देऊ नका असे आवाहन वजा इशारा दिला होता. रुग्ण संख्या सातत्याने वाढत…

सोलापूर जिल्ह्यात लॉकडाऊन लागणार का? काय म्हणाले पालकमंत्री

सोलापूर: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. काल मुख्यमंत्र्यांनी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, लॉकडाउनची गरज पडू देऊ नका असे आवाहन वजा इशारा दिला होता. दरम्यान सोलापूर जिल्ह्याचे…

आजपर्यंत झाले नाही तसे आंदोलन करणार: राज्यात भाजपचे २७८ ठिकाणी जेलभरो

मुंबई: कोरोना काळात सर्वसामान्य जनतेला वीजबिलात सवलत देण्याऐवजी राज्य सरकारने वीजबिल न भरल्यास पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. वीजपुरवठा खंडित केले गेल्याने राज्य सरकारवर टीका होत आहे. विरोधकांनी सरकारला घेरले आहे. राज्यभरात भाजपचे…

कोरोना लसीकरणाबाबत वरिष्ठ मंत्र्यांनीच पसरविले गैरसमज

मुंबई: राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढायला लागले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार असल्याचे बोलले जात आहे. यावरून भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. हा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. या…

आंदोलनाचा परिणाम: पंजाबमध्ये निवडणुकीत भाजपचा ‘सफाया’

चंडीगड: दिल्ली सीमेवर कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन सुरु आहे. गेल्या दोन महिन्यापेक्षा अधिक काळापासून आंदोलन सुरु आहे. आंदोलनामुळे भाजप विरोधी वातावरण तयार होतांना दिसत आहे. पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकीत भाजपाला धक्का बसला…

आंदोलनाचा परिणाम: पंजाबमध्ये निवडणुकीत भाजपचा ‘सफाया’

चंडीगड: दिल्ली सीमेवर कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन सुरु आहे. गेल्या दोन महिन्यापेक्षा अधिक काळापासून आंदोलन सुरु आहे. आंदोलनामुळे भाजप विरोधी वातावरण तयार होतांना दिसत आहे. पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकीत भाजपाला धक्का बसला…

टूलकिट प्रकरण: निकिता जेकबला जामीन मंजूर

मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून टूलकिट प्रकरणसमोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी दिशा रवीला अटक केल्यानंतर टूलकिट प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात संशयित असलेल्या वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या निकिता जेकब यांच्या ट्रान्झिट अटकपूर्व जामिनावर…

चर्चा तर होणारच: उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई: महाराष्ट्रातील राजकारणात दररोज नवनवीन चर्चा समोर येत असतात. आज बुधवारी १७ रोजी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे, त्यामुळे राजकारणात नवीन चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान…

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: पोलिसांनी ‘त्या’ दोघांना घेतले ताब्यात

पुणे: बीड जिल्ह्यातील परळी येथील मूळ रहिवासी असलेल्या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. पूजा चव्हाणच्या आत्महत्येमागे विदर्भातील शिवसेना नेते मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले आहे. पूजा चव्हाणच्या मित्राशी झालेल्या संभाषणाचे ऑडीयो क्लिप…
Don`t copy text!