ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देशात केवळ अर्णब आणि कंगना देशभक्त आणि आपल्या हक्कासाठी लढणारे शेतकरी देशद्रोही आहेत का?

नवी दिल्ली : राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेदरम्यान शुक्रवारी शिवसेना खासदार संजय राउत यांनी अर्णब गोस्वामी आणि कंगना रनोटवरुन सरकारवर टीकस्त्र सोडले. राउत म्हणाले की, आपल्या देशात अर्णब गोस्वामी आणि कंगना रनोटसारख्या लोकांना…

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या रखडल्याने अजित पवार संतापले ; म्हणाले…

पुणे । विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या राज्यपालांनी थंड बस्त्यात टाकल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतापले आहेत. राज्यपालांनी आता अंत पाहू नये. त्यांना भेटून नियुक्त्या का रखडल्या हे विचारावं लागेल, असा संताप…

मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात 8 ते 18 मार्च दरम्यान प्रत्यक्ष सुनावणी

नवी दिल्ली । आज मराठा आरक्षणाप्रकरणी ५ न्यायमूर्तींच्या बेंचसमोर सुनावणी पार पडली. आता मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात 8 मार्च ते 18 मार्च या दरम्यान प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. राज्य सरकारला युक्तिवादासाठी 4 दिवसांचा वेळ देण्यात आला…

लोणार सरोवर विकासाचा निश्चित नियोजन आराखडा तयार करावा

बुलडाणा   : लोणार सरोवर हे जैवविविधतेचे भांडार आहे. या सरोवराचा विकास करताना एक निश्चित नियोजन तयार करावे. त्यानुसार आराखडा तयार करावा आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी केली तरच हे सरोवर पर्यटनासाठी नावारूपास येईल, असे मत मुख्यमंत्री उद्धव…

महागाईचा भडका ! सलग दुसऱ्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ

नवी दिल्ली । देशात महागाईचा भडका उडाला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जारी केले आहेत. आता घरगुती गॅसच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.…

मराठा आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणाप्रकरणी पाच न्यायमूर्तींच्या बेंचसमोर सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरील स्थगिती उठणार की कायम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 20 जानेवारीला झालेल्या सुनावणीत व्हर्च्युअलऐवजी…

राज्य सरकारने वीजदराच्या बाबतीत घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

मुंबई – वीजदराच्या बाबतीत राज्य सरकारने फार महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या 45 हजार कोटींच्या थकबाकीपैकी शेतकऱ्यांना केवळ 15 हजार कोटी भरावे लागणार आहेत. विलंब चार्ज व व्याज हे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती…

नरहरी झिरवाळ विधानसभेचे हंगामी अध्यक्ष

मुंबई : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये नाना पटोले यांचे नाव आघाडीवर असल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीमाना दिला असल्याची माहिती आहे. दरम्यान,…

Breaking : विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोलेंनी दिला राजीनामा

मुंबई : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचे नाव काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी निश्चित झाल्याची माहिती आहे. त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. नवीन विधानसभा अध्यक्ष…

सांगलीतून पंढरपुरात आणलेले भेसळयुक्त १८८० लि. दूध नष्ट

पंढरपूर : सांगली जिल्ह्यामधून भेसळ केलेले व पंढरपूरात घेऊन येणार्याच टेम्पोमधील दूध पकडून ते नष्ट करण्याची कारवाई अन्न व औषध विभागाने केली. पंढरपूर येथे अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी केली. दरम्यान, हे दूध…
Don`t copy text!