ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देशभक्ती,राष्ट्रवादाचे सर्टिफिकेट वाटणाऱ्यांचा पर्दाफाश ; सोनिया गांधींची अर्णब गोस्वामीवर टीका

नवी दिल्ली : रिपब्लिकन वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील संवाद उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणावरून आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र…

“दादा, तुम्ही कोरोनाची लस केव्हा घेणार? अजित पवार म्हणाले…

पुणे । देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस यांनाच कोरोना लस दिली जात आहे. दरम्यान, कोरोना लसीकरणााला अल्प प्रतिसाद मिळत आहे. राज्यात लसीकरणाच्या पहिल्या दिवशी अपेक्षेच्या…

अजिंक्य रहाणेनंच कसोटी संघाचं नेतृत्व करावं – माजी क्रिकेटपटूची मागणी

मुंबई | अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला. भारतानं कांगारुचा पराभव करत बॉर्डर-गावसकर मालिकेवर विजय मिळविला आहे. भारताच्या या विजयामुळे सर्वच स्तरातून भारतीय संघाचे आणि खास करून कर्णधार अजिंक्य…

ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर, आता घर बसल्या मिळणार FASTag

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकने आता ग्राहकांना चांगली सोय देत गुगल पे (Google Pay) बरोबर भागीदारीची घोषणा केली आहे. ज्याद्वारे आता ग्राहकांना त्यांचा FASTag गूगल पेद्वारे मिळू शकेल. बँकेचे ग्राहक Google…

आ.हितेंद्र ठाकूरांच्या विवा ग्रूपवर ईडीची धाड

मुंबई : बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकुर यांच्या विवा ग्रुपवर ईडीने छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे. या छापेमारीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी)…

कोरोनाचे संकट अद्याप संपले नसल्याने शिवजयंती उत्सवही सुरक्षित वातावरणात साजरा व्हावा ; उपमुख्यमंत्री…

पुणे : राज्यावरील कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. अशा परिस्थितीत सण-उत्सव सुरक्षित वातावरणात आणि साधेपणाने साजरे करावे लागतील. यंदाचा शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करत असतानाच सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेण्यात यावी, असे आवाहन…

पालखी मार्गांची कामे 31 मार्च अखेर पूर्ण करा ;- उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांची कामे 31 मार्चअखेर पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. येथील ‘व्हीव्हीआयपी’ सर्किट हाऊस येथे उपमुख्यमंत्री अजित पवार…

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीसांच्या “अर्थाच्या अवती-भवती’’ ग्रंथाचे रविवारी प्रकाशन

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस लिखित व थिंक टँक पब्लिकेशन, सोलापूर प्रकाशित “अर्थाच्या अवती-भवती’’ या ग्रंथाच्या प्रकाशनाचा व विकिमिडिया प्रकल्पाच्या मुक्त ज्ञानस्त्रोताव्दारे…

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ ; जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्ली । सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. राजधानी दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात 25 पैसे प्रतिलिटर वाढ झाली आहे तर डिझेलच्या दरातही 25 पैशांनी वाढ झाली आहे. थोड्या विरामानंतर गेल्या अडीच महिन्यांत…

‘हा’ विषय आता पुरे झाला ; राज्यापुढे त्याहून जास्त महत्वाचे प्रश्न, खा.सुप्रिया सुळे

कोल्हापूर ।  राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. तक्रार मागे घेतल्याने राजकीय अस्तित्व पणाला लागलेल्या धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळालेला…
Don`t copy text!