ध्यास विश्वसार्ह बातमीचा

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होणार का?; नाना पटोले म्हणतात

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस मध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेने जोर धरला असून विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव आघाडीवर आहे. दरम्यान नाना पटोलेंनीच येत्या काही दिवसांत नव्या भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट संकेत…

धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे

मुंबई | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेणू शर्मा या महिलेनं मुंडे यांच्याविरोधात केलेली बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार…

धनंजय मुंडेंवरील तक्रारबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान राष्ट्रवादी…

रस्ता सुरक्षा लोकअभियान बनायला हवे ; जिल्हाधिकारी शंभरकर यांचे प्रतिपादन

सोलापूर  : ‘रस्ता सुरक्षा अभियान’ लोकअभियान बनायला हवे तरच रस्ता सुरक्षेबाबत जाणीव जागृती होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग, शहर आणि ग्रामीण पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम…

नायलॉन, प्लॅस्टिक, सिंथेटिक मांजाला प्रतिबंध ; पोलीस आयुक्त शिंदे यांचे आदेश

सोलापूर : नायलॉन मांजा, प्लॅस्टिक आणि सिंथेटिक दोराचा वापर करून पतंग उडविण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी जारी केले आहेत. नायलॉन मांजा, प्लॅस्टिक आणि सिंथेटिक दोरा हे नैसर्गिकरित्या विघटन न…

सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी महागली ! जाणून घ्या नवा दर

मुंबई : आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. सोन्याचा भाव १४० रुपयांवर वधारला असून तो ४९ हजारांवर गेला आहे. चांदीमध्ये देखील तेजी आहे. चांदीमध्ये आज ४७० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये…

राज्यातील पाच हजार ग्रामपंचायतींसह 27 जिल्हा परिषदा, 20 महापालिका, 300 नगरपालिका, 325 पं.स.च्या…

सोलापूर : राज्यातील 14 हजार 234  ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच झाल्या. या निवडणुका १६ जानेवारी पार पडल्या तर १८ जानेवारी या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. दरम्यान, यानंतर आता  1 एप्रिल 2021 ते 30 मार्च 2022 या वर्षात राज्यातील पाच हजार…

JEE मेन्स परीक्षेसंदर्भात केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : JEE मेन्स परीक्षेसंदर्भात केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.  शैक्षणिक वर्ष 2021- 2022 साठी 12 वीला 75 टक्के गुणांची अट रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या शिक्षण विभागानं घेतला आहे. कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना…

राज्यातील ६ हजार ग्रामपंचायतींवर विजय मिळविल्याचा भाजपचा दावा

मुंबईः राज्यात १६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरशी झाल्याचं दिसताच भाजपनंही सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे. राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक म्हणजेच…

भाजपभक्त पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की…रोहित पवारांचा मोदी सरकारवर टोला

नवी दिल्ली : देशात सध्या अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरणाने एकच गोंधळ उडाला आहे. या प्रकरणाचा आता रिपब्लिक टीव्हीला जबर फटका बसण्याची शक्यता आहे.  याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी भाजपावर…
Don`t copy text!