राज्यातील उद्योग राज्यातच राहतील उद्योजकांनी ब्रँण्ड अँम्बेसिडर बनावे-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य आहे. उद्योजकांना आजही राज्याचे आकर्षण कायम आहे. राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत तर इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात उद्योगासाठी येतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त…