ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

कृषी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ घेतला साखर आयुक्तांची भेट, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले…

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळाने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली. सोलापूर जिल्ह्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना, श्री भीमा सहकारी साखर कारखाना, सहकार शिरोमणी साखर कारखाना, संत दामाजी साखर कारखाना यांच्यासह इतर…

अक्कलकोट तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस, पाझर तलावांच्या पाणी साठ्यात वाढ

अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात गुरुवारी सायंकाळी पावसाच्या जोरदार हजेरी लावली. सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र पाणी पाणी झाले होते. दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती.सायंकाळी चार नंतर ढग जमा होण्यास सुरूवात…

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची माहिती 72 तासांच्या आत द्यावी

सोलापूर,दि.23: प्रधानमंत्री पीक विमा योजना 2021-22 मधील तरतुदीनुसार खरीप हंगामातील काढणीपश्चात नुकसान भरपाई या जोखमेंतर्गत सहभागी असलेल्या शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती 72 तासांच्या आत संबंधित…

राज्यात १५ ऑक्टोबरपासून ऊसाचा गाळप हंगाम, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या…

मुंबई दि. १३ : राज्यात २०२१-२२ साठी ऊसाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जे कारखाने १५ ऑक्टोबर २०२१ पूर्वी उसाचे गाळप सुरु…

प्रत्येक शेतकऱ्यांना लखपती करण्याचा प्रयत्न करा: नंदकुमार

सोलापूर, दि.१२: महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, मृद व जलसंधारण आणि कृषी या विभागाने समन्वयातून काम करावे. या विभागांनी प्रत्येक शेतकऱ्यांना लखपती करण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना मृद व जलसंधारण, रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव…

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर,दि.9: गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमासाठी प्राप्त झालेल्या दाव्यांना विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यात येणार आहे. 10 डिसेंबर 2020 ते 6 एप्रिल 2021 या कालावधीत अपघातात मृत्यू पावलेल्या किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या…

राज्यातील पंधरा लाखांवर शेतकऱ्यांनी केले ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड

मुंबई  : स्वातंत्र्यदिनापासून सुरू झालेल्या ई-पीक पाहणी मोबाईल ॲप प्रकल्पास राज्यभरातील शेतकरी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सात सप्टेंबर अखेर राज्यातील साडेपंधरा लाखांपेक्षा जास्त खातेदार शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करून…

पूरग्रस्त शेतकरी, बाधितांना पुन्हा उभे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई  : राज्यात अतिवृष्टीमुळे फटका बसलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना २०१९ च्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्यांची अमंलबजावणी तसेच केंद्र शासनाकडून पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्‍या एनडीआरएफच्या मदत निकषात वाढ करण्यात…

नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही – पालकमंत्री धनजंय मुंडे

बीड,दि. 2 (जि.मा.का.):- बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला असुन आष्टी तालुक्यातील काही महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर…

अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञान विकसित करा – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई : अल्पभूधारक  शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील, असे तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री विकसित करण्यावर आयआयटीच्या संशोधकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री  दादाजी भुसे यांनी आज केले. श्री. भुसे यांनी आयआयटी, मुंबई येथे भेट दिली. त्यांनी…
Don`t copy text!