Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कृषी
…आता शेतकऱ्याच्या खिशात भरपूर पैसा येईल ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी !
पुणे : वृत्तसंस्था
शेतकरी श्रीमंत झाला तरच आपला देश श्रीमंत होईल. त्यासाठी धान्यापासून जैवइंधनाची निर्मिती करण्यावर भर दिला जात आहे. हायड्रोजन, इथेनॉल, जैविक डांबर, आयसोबिटेनॉल असे इंधन लवकरच शेतकरी करू लागेल, तेव्हाच आपला देश जगातील…
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा आणखी एक मोठा निर्णय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरपोटी केंद्र सरकार तेल उत्पादक कंपन्यांना 30 हजार कोटी रुपये देणार आहे. याबाबतची तरतूद सरकारने केली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. दरम्यान, रक्षाबंधनाच्या…
मोठी बातमी : राज्यातील जमीन मोजणी होणार हायटेक !
मुंबर्इ : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये प्रशासकीय कामांपासून ते अगदी शासनाच्या कार्यालयीन कामांमध्ये सुद्धा अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सुकर झाल्याचे पाहायला मिळाले. अर्थात काही गोष्टी, किंवा अडथळे अपवाद ठरले…
पंतप्रधान मोदींचे मोठे विधान : शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी भारत मोठी किंमत मोजण्यास तयार !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टॅरिफ लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी भारत मोठी किंमत मोजण्यास तयार…
राज्यातील २३ जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून हवामान खात्याने राज्यातील 23 जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः…
प्रधानमंत्री पीक विमा योजना: शेतकऱ्यांसाठी संधीची सुवर्ण पायरी – अर्ज करण्यासाठी मुदतवाढ!
मुंबई : वृत्तसंस्था
येत्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकर्यांना आर्थिक आधार मिळावा याकरीता सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम 2025 मध्ये आतापर्यंत कोकण विभागातील…
आवक वाढल्याने भाज्यांचे दर झाले स्वस्त !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनके भाजी मंडईत रविवारी दि. 3 आवक वाढल्याने भाज्या स्वस्त झाल्या आहेत. सासवडवरून डिंगर्या (मुळ्यांच्या शेंगा) ची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. डिंगरी 100 रुपये किलो दराने विक्री केली जात होती; तसेच कर्टुली…
अखेर कोकाटेंची उचलबांगडी ; दादांचे विश्वासू शिलेदाराकडे कृषीमंत्रिपद
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून विधान भवनात रम्मीचा ऑनलाइन डाव खेळताना दिसलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना अखेर त्यांच्या कृतीची मोठी किंमत मोजावी लागली आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान त्यांचा हा ‘खेळ’ चांगलाच चर्चेत आला…
मोठी बातमी : राज्यातील आठ आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण लागू !
मुंबई :वृत्तसंस्था
राज्यातील आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांमध्ये गट 'क' आणि गट 'ड' संवर्गातील शासकीय पदांसाठी सुधारित आरक्षण व बिंदुनामावली निश्चित करण्यात आली आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने…
आजपासून बदलणार अनेक नियम: तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम !
नवी दिल्ली: वृत्तसंस्था
प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही महत्त्वाचे नियम बदलले जातात आणि यावेळीही १ ऑगस्टपासून अशाच काही नवीन नियमांची अंमलबजावणी होत आहे. या नियमांचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर होणार असून, वेळेवर…