ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

सततच्या पावसामुळे कुरनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ

अक्कलकोट, दि.१८ : कुरनूर धरणाच्या लाभक्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे कुरनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे सध्या कुरनूर धरणात ३६ टक्के पाणीसाठा झाला आहे. पाऊस असाच पडल्यास पाणीसाठ्यात आणखी…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस अक्कलकोटमध्ये साजरा

अक्कलकोट, दि.१७ : अक्कलकोट शहर आणि तालुका भाजपच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये ग्रामीण रुग्णांना व कर्मचाऱ्यांना तसेच कोविड- १९ सेंटर येथील कोरोना रुग्ण व कर्मचाऱ्यांना फळ…

अक्कलकोट तालुक्यात रॅपिड मधून दहा रुग्ण पॉझिटिव्ह

अक्कलकोट, दि.१७ : अक्कलकोट तालुक्यात गुरुवारी रॅपिड अँटीजन टेस्टच्या माध्यमातून दहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ९४६ झाली आहे. आतापर्यंत ग्रामीणमध्ये ५७१ आणि शहरामध्ये २२६ असे ७९७ रुग्ण हे बरे…

पावसामुळे अक्कलकोट ते सिंदखेड रस्त्याची लागली वाट

अक्कलकोट, दि.१७ : पावसामुळे सध्या अक्कलकोट तालुक्यातील सिंदखेड ते अक्कलकोट रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे त्यामुळे मोटयाळ आणि सिंदखेड ग्रामस्थांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे अंतर फक्त पाच किलोमीटरचे असून याकडे…

दुधनी येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेला प्रारंभ

अक्कलकोट, दि.१६ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी परिषदेच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा दुधनी येथे शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत दुधनी…

सोलापूरच्या बोरामणी विमानतळाच्या जमीन संपादनासाठी ५० कोटींचा निधी

मुंबई, दि. १५: सोलापूर शहरालगतच्या बोरामणी विमानतळासाठी ३४ हेक्टर खासगी जमिनीच्या संपादनासाठी ५० कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्याचे आदेश देत विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या वन विभागाच्या ३२ हेक्टर जमिनीची निर्वनीकरण प्रक्रिया तातडीने…

कुरनूर धरण व एकरुख योजनेचे मूळ श्रेय तानवडेंनाच !

अक्कलकोट, दि.१२ : सध्या अक्कलकोट तालुक्यात उजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद सुरू आहे पण कुरनूर धरण आणि एकरुख  योजनेचे मुळ श्रेय हे स्व.आमदार बाबासाहेब तानवडे यांनाच जाते.सुप्रमासुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिली आहे,असे…

स्थगिती उठविण्यासाठी २१ सप्टेंबरला अक्कलकोट बंदची हाक

अक्कलकोट,दि.१५ :  अक्कलकोट तालुका सकल मराठा समाजाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत २१ सप्टेंबरला शहर आणि तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.याद्वारे सरकारवर दबाव आणून सुप्रीम कोर्टातील स्थगिती उठविण्याचा निर्धार पदाधिकारी व नेते मंडळींनी…

अक्कलकोटमध्ये आत्मनिर्भर स्वनिधी योजनेला प्रारंभ

अक्कलकोट, दि.१६: संचारबंदीच्या काळात मोडकळीला आलेल्या पथ विक्रेत्यांना दिलासा देण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पुरवठा तातडीने करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू केली…
Don`t copy text!