Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
आरोग्य
उन्हाळ्यात गरम कि थंड पाण्याने करावी अंघोळ ?
सध्या राज्यभर उन्हाळ्याचा तडाखा सुरु झाला आहे मात्र अनेकांनी अद्याप देखील गरम पाण्याने अंघोळ करीत असतात त्याचं लोकांसाठी हि बातमी महत्वाची आहे. उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करण्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. गरम पाण्यापेक्षा थंड…
उन्हाळ्यात नेहमीच तरुण दिसण्यासाठी ‘लिंबू’ चा आहे महत्वाचा वापर !
राज्यात गेल्या काही दिवसापासून कडक उन्हाळा सुरू झाला असून या हंगामात शरीर थंड ठेवण्यासाठी आपण अनेक पेय पित असतो. अशातच या दिवसांमध्ये लिंबाचा वापर जास्त होतो. कारण उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि इलेक्ट्रोलाइटस…
तरुण तरुणींसाठी महत्वाची बातमी : चांगला पगार हवा असेल तर ‘या’ पदव्या महत्वाच्या !
मुंबई : वृत्तसंस्था
देशभरातील अनेक तरुण आज देखील मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे मात्र जे तरुण तरुणी शिक्षण घेत असतील त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. तरुणांना चांगल्या पगारासह उत्तम सुविधांची नोकरी मिळवण्याची इच्छा असते. मात्र,…
‘या’ कारणाने होतो महिलांना ‘डिप्रेशन’चा अधिक धोका !
मुंबई : वृत्तसंस्था
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक पुरुष व महिलांना मोठ्या प्रमाणात डिप्रेशनचा त्रास होत असतो मात्र वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार, डिप्रेशन हे एक सामान्य मानसिक विकार आहे. हा विकार कोणालाही होऊ शकतो, आणि त्यामध्ये उदास होणे,…
पाणीपुरी खाणे बेतले जीवावर : ३० जणांना झाला विषबाधा !
भंडारा : वृत्तसंस्था
राज्यातील तरुण तरुणीना नेहमीच पाणीपुरी खाणे खूप आवडत असते मात्र याच तरुण तरुणीसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सुकळी (दे) येथे ९ मार्च रोजी आयोजित एका समारंभात अन्न व पाणीपुरी…
महिला दिनानिमित्त सखी ग्रुपचा स्तुत्य उपक्रम : निराधारांची आरोग्य तपासणी व औषधोपचार !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
सखी ग्रुप नेहमीच समाजाच्या उपेक्षित वंचित घटकातील निराधार, होतकरू, गरीब लोकांची सेवा करण्यास सदैव तत्पर असतो. महिला दिना प्रित्यर्थ सखी ग्रुपने अक्कलकोट परिसरातील बॅगेहल्ली रोडवरती भटके,फिरस्ती, तसेच डवरी…
सिद्धाराम – शंकर प्रतिष्ठानने पोलीस भरतीत गाठला नवा उच्चांक !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
सिद्धाराम - शंकर प्रतिष्ठानच्या पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राने सर्वाधिक पोलीस भरती करून नवा उच्चांक गाठला आहे.नुकत्याच झालेल्या राज्य सरकारच्या पोलीस भरतीत तब्बल ७५ पोलीस हे या प्रशिक्षण केंद्रातून पुढे आले…
महायुती सरकारचा अर्थसंकल्प जाहीर : राज्यातील तरुणांना मिळणार रोजगारासह अनेक घोषणा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने आज राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या आवारातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास…
मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा : आता सरकारच्या योजना थेट व्हॉट्सॲपवर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई येथे आशिया खंडातील सर्वात मोठा टेक्निकल इव्हेंट Mumbai Tech Week पार पडत असून त्यामुळे मुंबई ही TECH ची राजधानी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.…
पावसाच्या फटक्याने राज्यात ‘लाल’ मिरचीच्या दरात मोठी घसरण !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील शीतगृहातील मिरचीचा शिल्लक असलेला मुबलक साठा अन् नव्या हंगामातील सुरू झालेली आवक, यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत लाल मिरची मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे. परिणामी, दरात मोठी घसरण झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत…