ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

कृषी

राज्य सरकारने घेतले अनेक महत्त्वाचे निर्णय : शेतकऱ्यांसाठी नवीन पीकविमा योजना !

मुंबई ; वृत्तसंस्था राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या वतीने एक रुपयात पीकविमा योजना सुरू करण्यात आली होती मात्र या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समोर आल्यानंतर आता राज्य सरकारने नवीन पिक विमा योजना जाहीर केली आहे.…

जनतेला बसणार मोठा फटका : एटीएममधून पैसे काढणे होणार महाग !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात गेल्या काही महिन्यापासून महागाईने सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असतांना आता येत्या 1 मे 2025 पासून एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. आता एटीएममधून मोफत पैसे काढण्याची मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक वेळी…

सोलापूर बाजार समिती निवडणुकीत सोसायटी पेक्षा ग्रामपंचायतकडे लक्ष !

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रावरील गर्दी पाहता मोठ्या चुरशीने मतदान होत असल्याचे…

शेतकरी संतापले : दादांच्या ‘ताफ्यावर प्रतिकात्मक चुना फेकून’, केला निषेध !

परभणी : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गेल्या काही दिवसापूर्वी शेतक-यांनी पीकविमा योजनेत चुना लावला या विधानाचा शेवटी ‘परतीचा चुनाच’ झाला, शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार परभणी दौ-यावर आले आणि…

उन्हाळ्यात हेल्दी राहण्याकरिता चविष्ट कांजी प्या !

महाराष्ट्रात गेल्या चार दिवसापासून तापमान वाढले असून यंदाच्या उन्हाळ्यात हेल्दी राहण्याकरिता जीवनशैलीबरोबरच योग्य आहाराची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील उष्णतेमुळे आपल्याला जास्त घाम येतो, त्यामुळे…

मेंढपाळाच्या मुलाने मारली यूपीएससीत बाजी !

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील कोल्हापुर येथील एका मेंढपाळाच्या मुलाने यूपीएससी परीक्षेत मोठे यश मिळवले आहे. अत्यंत बिकट परिस्थितीत बिरदेव सिद्धापा डोणे याने यूपीएससीमध्ये देशात 551 वा क्रमांक मिळवला. वयाच्या 27 व्या वर्षी त्याने हे…

अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला चुना लावला ; अजित पवारांचे वक्तव्य !

पुणे: वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मात्र सरकार स्थापन झाल्यावर त्यांनी याला नकार दिल्याने शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठे…

क्रांतीकारी शेतकरी संघटना आक्रमक : कृषीमुल्य आयोगाच्या अध्यक्षांकडे केली मागणी

मुंबई  : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्‍वासना प्रमाणे शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेकडे लक्ष लाऊन बसला आहे तर दुसरीकडे सोयाबीन अन कापसाला भाव दिला जात नाही. या प्रश्‍नांवर कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष या…

सत्ताधारी आमदारांची लागली प्रतिष्ठा पणाला :  बाजार समितीच्या मैदानात उतरले ७० उमेदवार !

सोलापूर : प्रतिनिधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपूर्वीपासून अनेक राजकारण शहरात दिसत असतांना आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आता सरळ सरळ दोन भाजप आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल…

सोलापुरात निवडणुकीची लगबग : दोन देशमुख आमदारांची रंगली चाय पे चर्चा !

सोलापूर : प्रतिनिधी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक जशी जशी जवळ येत आहे तशा अनेक घटना घडत असतांना आता आमदार सुभाष देशमुख यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा स्वतंत्र पॅनल उभा केल्यानंतर त्यांनी सायंकाळी पाच वाजता दुसरे…
Don`t copy text!