Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कृषी
कॉंग्रेसचा सरकारला इशारा : महायुती ‘गजनी सिंड्रोम’ने ग्रस्त !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात ५ ऑक्टोबर रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 प्रमुख आश्वासने जाहीर केली. एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथील जाहीर सभेत सांगितले होते की, व्हिजन महाराष्ट्र 2029…
चुंगीतील अवकाळी पावसाचा शेतकऱ्याला फटका
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथे गुरुवारी रात्री झालेल्या वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.अचानक पडलेल्या या पावसामुळे
पिकांचे मोठे नुकसान झाले असून कुरनूर- चुंगी रस्त्यावरील…
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवले !
मुंबई : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क 1 एप्रिल 2025 पासून रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाची…
हवामान विभागाचा अंदाज : राज्यातील अनेक भागात कोसळणार पाऊस !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील तापमानात घट…
जनतेला होणार मोठा फायदा : सातबारा होणार आता ‘जिवंत’ !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील जनतेला फायदा होणार असल्याची बातमी महायुती सरकारने दिली आहे. आता राज्यातील ‘मयत’ सातबारा आता ‘जिवंत’ होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही अनोखी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहे. सातबारा वरील सर्व…
पर्यटकांसाठी महत्वाची बातमी : ‘माथेरान’ पर्यटनासाठी बंद !
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रात पर्यटनासाठी माथेरान अत्यंत प्रसिद्ध आहे. पुणे आणि मुंबईपासून जवळ असलेले माथेरान हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. मुंबई कर्जत रेल्वे मार्गावर असलेल्या नेरळपासून ९ किलोमीटर असणाऱ्या माथेरानमध्ये बंदची हाक…
महसूल मंत्र्यांचा निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून या अधिवेशनदरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या वारसांना…
शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे, पण तो ; मुख्यमंत्री फडणवीस !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई येथे आझाद मैदानावर शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांनी हा महामार्ग रद्दबातल करण्याची मागणी केली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे…
महायुती सरकारचा अर्थसंकल्प जाहीर : राज्यातील तरुणांना मिळणार रोजगारासह अनेक घोषणा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने आज राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या आवारातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास…
धनंजय मुंडेंच्या आणखी अडचणीत वाढणार : आ.धस देणार ईडीला पुरावे !
बीड : वृत्तसंस्था
बीड येथील सरपंच खून प्रकरणातील आरोपी अटकेत आल्यानंतर मंत्री मुंडे यांना आपला राजीनामा द्यावा लागला होता आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कृषी विभागातून धनंजय मुंडे…