Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कृषी
प्रधानमंत्री पीक विमा योजना; शेतकऱ्यांना ‘एक रुपया’त पीक विमा
राज्यात होणारा अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. बऱ्याचदा अशा नैसर्गिक आपत्तीमुळे हातचे पीक गमवावे लागते. अशावेळी त्यांना दिलासा देण्यासाठी ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ राबविली जात आहे. शेतकऱ्यांना…
शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौरऊर्जेला प्राधान्य; चार ते पाच हजार मेगावॅटच्या निविदा काढणार –…
उस्मानाबाद : राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सुरु केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी आवश्यक जमीन तत्काळ अधिग्रहित करण्यात यावी. राज्य शासनासाठी ही योजना अत्यंत…
मान्सून संदर्भात मोठी अपडेट ; अखेर मान्सून देशात दाखल
मुंबई: मान्सून संदर्भात हावामन विभागाने आनंदाची बातमी दिली आहे, ती म्हणजे अखे मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची घोषणा हवामान खात्याने केली आहे. यावेळी मान्सून तब्बल आठ दिवस उशिरा भारतात पोहोचला आहे. येत्या १६ तारखेपर्यंत महाराष्ट्रात त्याचे…
सलगर येथे बैलगाड्या पळविण्याचा कार्यक्रम उत्साहात;कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी
अक्कलकोट, दि.५ : अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथे सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री जय हनुमान कारहुणी
यात्रा- महोत्सवानिमित्त बैलगाड्या पळविण्याचा कार्यक्रम अपूर्व उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाने संपूर्ण सलगर ग्रामस्थांसह…
माती परीक्षणाबद्दल ग्रामीण भागात जनजागृती आवश्यक : आयएएस ज्ञानेश्वर पाटील; कुरनूर येथे शेतकऱ्यांसाठी…
अक्कलकोट, दि.१ : ग्रामीण भागातील शेतकरी हे नेहमी पारंपारिक शेती करतात त्यांनी जर माती परीक्षण करून अभ्यासपूर्ण शेती केली तर वार्षिक उत्पन्नात भरघोस वाढ होऊ शकते त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती आवश्यक आहे, असे प्रतिपादन मध्य…
‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम दरवर्षी राबविण्याची गरज – मुख्याधिकारी अतिष वाळुंज
दुधनी दि. ३१ : शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिका पर्यंत पोहचवण्यासाठी तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालय वरील ताण कमी करण्यासाठी 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम दरवर्षी राबविणे गरजेचे असल्याचे मत मुख्याधिकारी अतिष वाळुंज यांनी येथे बोलताना…
राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचे भारतरत्न सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत – वैद्यकीय शिक्षण…
मुंबई, दि. २९ : प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) होणार आहेत. राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची…
पुढील दोन दिवसांत ‘’या’’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्राच्या तापमानात मोठी घट होत आहे. त्यानंतर आता पुढील ४८ तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामान…
आपत्ती प्रवण क्षेत्रातील सर्व यंत्रणेने सज्ज राहावे;अक्कलकोट येथे मान्सूनपूर्व तयारीबाबत आढावा बैठक
अक्कलकोट, दि.१९ : लवकरच पावसाळा सुरू होणार आहे त्यामुळे आपत्ती प्रवण क्षेत्रातील सर्व यंत्रणेने सज्ज राहावे, अशा सूचना सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिल्या आहेत.मान्सूनपूर्व तयारी २०२३ या अंतर्गत अक्कलकोट येथील तहसील…
मुख्यमंत्र्यांनी घेतला जलयुक्त शिवार, कृषि सिंचन योजनांचा आढावा
ठाणे, दि. 17 : अल् निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे सरासरी प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच नेहमीपेक्षा उशिरा मोसमी पावसाचे आगमन होणार असल्यामुळे पडणाऱ्या पावसाचा थेंबन् थेंब वाचविणे आणि तो जमिनीत जिरवणे आवश्यक आहे. त्यासाठी…