Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कृषी
शरद पवारांनी दिल्या राज्य सरकारला महत्वाच्या सूचना !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील मराठवाड्यासह अनेक भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत. उभ्या पिकांसह शेतातील…
प्रशासनाचा मोठा इशारा : पावसाच्या हाहाकारामुळे ‘या’ जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली. हेच नाही तर अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आलाय. रेड अलर्टसह ऑरेंज…
जयंत पाटलांची पाहणी : सरकारकडे केली मोठी मागणी !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने ठोस मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील…
बार्शीतील पारलिंगींनी जोगव्याचे पैसे दिले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी !
बार्शी : प्रतिनिधी
शहर व तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. ऐन सणाच्या तोंडावर मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभा राहिले आहे. या पार्श्वभूमीवर बार्शी शहर व तालुक्यातील पारलिंगी समुदायाने गुरुवारी जोगवा मागून जमा…
तरुण शेतकऱ्याच्या प्रश्नावर अजित दादांचा सुटला तोल !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील मराठवाड्यात पूरग्रस्त भागाची पाहणी करताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका तरुणाने विचारलेल्या प्रश्नावर तीव्र संताप व्यक्त केला. हा प्रश्न कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विचारण्यात आला होता, ज्यामुळे अजित…
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान : कृषीमंत्री म्हणाले कर्जवसुली थांबवलीच पाहिजे !
छत्रपती संभाजीनगर: वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शासन गंभीरतेने याचा आढावा घेत आहे. ज्या भागात पिकांचे नुकसान झाले आहे त्या ठिकाणी कर्जवसुली थांबवलीच पाहिजे. त्याबाबत राज्य सरकार…
परिवार पाण्यात अडकले : ठाकरेंचा खासदार थेट पाण्यात उतरले !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठवाड्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु असून धाराशिव जिल्ह्यातील वडनेर तालुक्यातील परंडा परिसरात पूराचे पाणी अचानक वाढल्यामुळे एका कुटुंबातील आजी आणि 2 वर्षीय नातू तसेच दोन इतर नागरिक रात्रीच्या…
झेंडू फुलांची झळाळी : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना चांगल्या बाजारभावाची आशा !
पुणे : वृत्तसंस्था
दसरा, नवरात्र आणि दिवाळीसारख्या सणांचा मोसम जवळ आल्याने झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली असून राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी चांगल्या बाजारभावाची आशा आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसरा आणि…
राज्यात मुसळधार पावसाचा तडाखा : 17 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान ; सोलापुरात देखील मोठा फटका !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या दोन महिन्यांत अतिवृष्टी व पुरामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल ३० जिल्ह्यांतील १९५ तालुक्यांमध्ये तब्बल १७ लाख ८५…
संशोधनातून आले समोर : ‘या’ पानांचा चहा कॅन्सरवर प्रभावी?
आरोग्याच्या समस्याबाबत अनेक फळ महत्वाचे ठरत असताना आता पपईच्या पानांचा वापर प्लेटलेट्स वाढवण्यासाठी, त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी किंवा घरगुती उपचारांसाठी केला जात होता. मात्र, आता नव्या संशोधनातून समोर आले आहे की पपईची पाने…