ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

कृषी

शेतकऱ्यांना खत देण्यासाठी जात विचारणे ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक – जयंत पाटील

सांगली : सांगलीत रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारण्यात येत असल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना रासायनिक खत खरेदी करायचे असेल तर जातीची अट घालण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.…

महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला मदत करणारा अर्थसंकल्प ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…

मुंबई : छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभार जसा अठरा पगड जाती डोळ्यासमोर ठेऊन केला जात होता त्याचाच आदर्श ठेऊन महाराष्ट्राच्या शिंदे-फडणवीस सरकारने २१ व्या शतकातील महाराष्ट्र कुठल्या दिशेला न्यावा व राज्य नंबर १ करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून…

प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा, विकासाचे चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प ; गोरगरीब, शेतकरी, महिलांना…

मुंबई दि ९ : गेल्या दोन अडीच वर्षातले राज्याच्या प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा आणि महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अर्थसंकल्पातील “पंचामृत”…

राज्य अर्थव्यवस्थेत ६.८ टक्के वाढ अपेक्षित ; ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२२-२३’ सादर

मुंबई, दि. 8 : ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२२-२३’ चा अहवाल आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. या पाहणीच्या पूर्वानुमानानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत…

शेतकऱ्यांची ‘जगावे की मरावे’ अशी परिस्थिती ; शेतकऱ्यांना काय मदत देणार आहे हे तात्काळ…

मुंबई दि. ८ मार्च - अवकाळीने 'जगावे की मरावे' अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना काय मदत देणार आहे हे तात्काळ जाहीर करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृह सुरू होताच केली. गेल्या दोन…

अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश ;…

मुंबई : राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे…

शेतकरी संवाद रथयात्रेचे मुरूम शहरात उत्साहात स्वागत ; संभाजी ब्रिगेडचा अनोखा उपक्रम

मुरूम : शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळायलाच हवे या उद्देशाने "शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात" या उदात्त हेतूने संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जिल्हाभर शेतकरी संवाद रथयात्रेचे आयोजन करण्यात आले असून त्याच निमित्ताने मुरूम…

शेतकर्‍यांच्या भावना विचारात घेऊन राज्य सरकारकडे बैठक लावू ; चेन्नई सुरत प्रकरणी पालकमंत्र्यांचे…

अक्कलकोट, दि.४ : समृद्धी महामार्ग करताना ज्याप्रमाणे शेतकर्‍यांना जो मोबदला दिला आहे, त्याचप्रमाणे सुरत-चेन्नई महामार्गामध्ये गेलेल्या बाधित शेतकर्‍यांना मोबदला द्यावा, अशी मागणी अक्कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी…

शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रती क्विंटल १ हजार रूपये अनुदान द्यावे ; राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने…

अक्कलकोट दि . ०४ :राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय समाज पक्ष अक्कलकोट शहर व तालुका कार्यकारिणीच्यावतीने कांद्याला अनुदान द्यावे किंवा हमीभाव द्यावा या मागणीसाठी तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांना निवेदन…

अक्कलकोटमध्ये गुरांचा बाजार भरविण्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी ; सोमवारपासून भरणार बाजार

अक्कलकोट, दि.४ : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार अक्कलकोट बाजार समितीच्या आवारात गुरांचा जनावर बाजार भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे, याचा पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक शामराव दडस व सचिव मडीवाळप्पा…
Don`t copy text!